Navi Mumbai (Marathi News) महापालिकेच्या 385 सुरक्षारक्षकांच्या भरतीला पुन्हा एकदा ग्रहण लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ...
हार्बरच्या सीएसटी-कुर्ला आणि वडाळा रोड - बांद्रा-अंधेरी स्थानकांदरम्यान रविवारचा मेगाब्लॉक आहे. ...
जून महिना संपत आला असून पावसाने अजूनही दडीच मारल्याने शेतकरी संकटात आले आहेत. ...
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. ...
संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे. ...
मुंबईला पाणीपुरवठा करणारी प्रमुख तलावं तळागाळाला गेल्यामुळे पुढच्या आठवडय़ापासून पाणीकपात लागू होण्याची शक्यता आह़े ...
नवनिर्वाचित मोदी सरकारलाच त्यांनी समस्यांचे निवेदन सादर करण्याचा निर्णय गिरणी कामगार कर्मचारी निवारा आणि कल्याणकारी संघाने घेतला आहे ...
रिअल इस्टेट, इन्फ्रास्ट्रक्चर, बँकिंग फायनान्स आणि एच. आर. क्षेत्रतील मान्यवर आणि संलग्न संस्थांना पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. ...
अपुरा साठा यातून निर्माण झालेली स्थिती लक्षात घेऊन टंचाई निवारणासाठी अपवाद म्हणून दुष्काळ निधी खुला करण्याचे संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत. ...
दुष्काळाचे सावट असताना या जल्लोषाच्या पार्टीत दारूची सोय करणो चुकीचे होते, असे मत काही ज्येष्ठ शिवसैनिकांनीच खाजगीत व्यक्त केले. ...