नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने गेल्या चार वर्षांत प्रौढ आणि बाल रुग्णांमध्ये चांगले परिणाम देऊन ४० यशस्वी अस्थिमज्जा प्रत्यारोपण (बीएमटी) केल्याची घोषणा केली आहे. ...
रत्नागिरीतील प्रयोगाप्रसंगी अभिनेते भरत जाधव यांनी नाट्यगृहांमध्ये चांगल्या सोयीसुविधा मिळणार नसतील तर यापुढे रत्नागिरीत प्रयोग करणार नाही, अशा शब्दांत तीव्र नाराजी व्यक्त करत रसिकप्रेक्षकांची माफीही मागितली होती. ...