वाढीव दराने विक्री करणाऱ्यांना २,००० रुपयांचा दंड केला जात असे. पण यापुढे अशा विक्रेत्यांना केवळ दंडावर सुटता येणार नाही, कारण त्यासाठी तुरुंगवासाची शिक्षा केली जाईल. ...
कायदेशीर मार्गाने सत्तांतर घडवून आणण्याच्या उद्देशाने प्रस्थापित सरकारवर व्यक्त केलेली नाराजी किंवा केलेली टीका हा भारतीय दंड विधानाच्या कलम १२४ ए अन्वये देशद्रोहाचा गुन्हा होत नाही, ...
जागेच्या कार्पेट क्षेत्रफळानुसार मालमत्ता कर आकारण्याची तयारी पालिका प्रशासनाने दाखविल्यामुळे मुंबईकरांचे ५५० कोटी वाचतील, असा दावा करीत भाजपाने याचे श्रेय लाटण्यास सुरुवात केली आहे़ ...
ज्यांनी संसदेत माहिती अधिकार कायदा (आरटीआय कायदा) संमत करून घेतला त्याच प्रमुख राजकीय पक्षांनी अवघ्या १० वर्षांत सामूहिक बेमुर्वतखोरपणा करून या कायद्याला मूठमाती दिली आहे. ...
राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी लवकरच केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. ...
राज्यातील दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस, गारपीट याचा मोठा फटका राज्यातील कृषी क्षेत्राला बसला असून, मागील वर्षीच्या तुलनेत कृषी क्षेत्रात १२.३ टक्क्यांची घट अपेक्षित आहे. ...