राज्यातील १२ कोटी जनतेच्या जीवित व वित्त रक्षणाच्या जबाबदारीचे नियोजन करणाऱ्या अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या भोवतीचे सुरक्षाकवच आता आणखी घट्ट केले आहे. ...
वाहतूकदारांनी गुरुवारी पुकारलेल्या देशव्यापी संपाला राज्य परिवहनच्या बसेस वगळता ठाणे आणि पालघर जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळाला. एसटीच्या संपामुळे मात्र प्रवाशांचे हाल झाले. ...