Navi Mumbai (Marathi News) महिलांच्या स्वच्छतागृहांसाठी गेली दोन वर्षे जागा शोधण्यात अपयश आल्यामुळे टीकेचे धनी बनलेल्या पालिकेने अखेर ही मोहीम फत्ते केली आहे़ ...
राज्यात गोहत्याबंदी कायदा लागू असताना गोवंश हत्याबंदी लागू करण्याची काहीही गरज नव्हती. हा नवा कायदा गोरगरीब आणि शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. ...
स्मार्ट सिटीच्या धर्तीवर स्मार्ट ग्राम योजना राबविण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील माळीण गावापासून त्याची सुरुवात होणार आहे. ...
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या बम्बार्डियर लोकलचा अपघात थोडक्यात टळला. ...
मुंबईकरांपेक्षा शेळ्यामेंढ्या बऱ्या, अशी प्रतिक्रिया माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. ...
सर्वाधिक अपघातांची रेल्वे स्थानके आणि प्लॅटफॉर्मच्या उंचीचा मुद्दा समोर ठेवत १५ जणांची संसदीय समिती दोन दिवसांच्या मुंबई भेटीवर आली आहे. ...
वॉर्ड क्रमांक ४ मधील अरुणाच्या खोलीच्या बाहेरून जाताना गायत्री मंत्र, सद्गुरू वामनराव पै यांची प्रार्थना आणि अरुणाचा आवाज कानावर पडायचा. ...
राज्यासह देशात हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. अनेकांना अॅन्जिओप्लास्टी करावी लागते. ...
कल्याणमध्येही ब्रॅण्डेड कंपन्यांचे दू्ध विक्री न करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य दूध वितरक व्यापारी सेवा संघाने घेतला आहे. ...
राज्यातील श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिडकोच्या अध्यक्षपदी वर्णी लागावी यासाठी इच्छुकांत जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. ...