Navi Mumbai (Marathi News) वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौर तसेच उपमहापौरपदाची २९ जून रोजी होणारी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे ...
मुंबईमध्ये विषारी दारूचे बळी पडल्याची घटना घडल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने ग्रामीण भागातही धडक कारवाईस सुरुवात केली आहे. ...
वाडा तालुक्यातील चिंचघर तसेच कुडुस या दोन्ही ग्रामपंचायतींना स्मशानभूमीच नसल्याने नागरीक संतप्त आहेत. चिंचघर येथे मृताच्या ...
वाडा तालुक्यातील तिळमाळ या अतिदुर्गम गावातील शाळा अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आ ...
जव्हार तालुक्यातील लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रामध्ये पाच महसूल गावातील १८० हेक्टर क्षेत्र शासनाने अधिकृतरित्या संपादीत केली नसताना ...
टक्केवारी आणि ठेकेदारीच्या राजकारणाला बळी पडून मिरा-भार्इंदर महापालिका प्रशासनाने शहरवासीयांना १०० एमएलडी पाण्याचे अमिष दाखवून कोणत्याही ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेतील ठेकेदार पद्धतीने होणारी चालक-वाहकांची भरती प्रक्रिया मोडून काढा, परिवहनच्या खात्यातून ...
कळवा रुग्णालयातील मागील तीन वर्षापासून बंद असलेले मेडीकल स्टोअर आता खऱ्या अर्थाने सुरु होणार असून आता त्याला ठाणे अथवा मुंबईतील ...
२७ गावे ग्रामपंचायतींचे दप्तर जमा करण्याची मोहीम सोमवार सायंकाळपासून पोलीस फौजफाट्यासह जि.प. आणि मनपा अधिकाऱ्यांनी सुरू केली ...
कळवा ते अंबरनाथ रेल्वे स्थानकांत ‘जिथे फलाट तिथे स्वच्छतागृह’ ही संकल्पना राबवण्याचा मानस असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला ...