माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. ...
अनंत चतुर्दशीपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पनवेल परिसरातील सखल भागाबरोबरच अंतर्गत रस्ते, महामार्गावरही पाणीच पाणी साचले आहे. ...
रायगड जिल्ह्यासह कोकणाला पावसाने झोडपल्याने जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली असून रोह्याच्या कुंडलिका नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे ...
शहरात विकासाच्या नावाखाली ठिकठिकाणी खारफुटींची सर्रास कत्तल सुरू आहे. डेब्रिज टाकून खारफुटीची जंगले नष्ट केली जात आहेत. ...
शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांचा मुलगा नृपाल आणि त्यांची सून चित्रलेखा या दोघांची नावे अलिबाग नगर पालिका क्षेत्रातील मतदार यादीत नोंदविण्यात आली आहेत. ...
बुधवारी रात्री नऊनंतर सुरु झालेल्या पावसाने अक्षरश: झोडपून काढल्याने. सकाळी सहा वाजता वसई विरारला पूरस्थिती निर्माण झाली होती. ...
मुसळधार पावसाचे पाणी भरणे नाका येथील पुलावरून वाहू लगल्यामुळे मुंबई-गोवा महमार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. ...
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गर्दीचे विक्रम करणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाने मुंबईच्या वेशीवर विराट शक्तिप्रदर्शन केले. ...
पालिका आयुक्तांना समारंभाच्या आयोजनातून हद्दपार करत, संपूर्ण अधिकार महापौरांकडे सोपवण्याचा निर्णय बुधवारी महासभेत झाला. ...
नवी मुंबईतील सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित क्रांती मोर्चात महिलावर्ग तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या ...