पोलिसांनी वर्षभर केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे २०१५ च्या तुलनेमध्ये ६०० कमी गुन्ह्यांची नोंद झाली आहे. गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण ६७ वरून ७० टक्के झाले आहे. ...
महापालिका स्थापन होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. महापालिकेच्या आयुक्तांनी अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र केल्याने शहराचे विद्रूपीकरण काही प्रमाणात थांबले आहे. ...