अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरोधात महापालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे. जानेवारीपासून तब्बल ३४४ जणांवर गुन्हे दाखल केले असून, मागील दहा दिवसांमध्ये सर्वाधिक ...
संकटमोचन, बलोपासनेसह बुद्धीची देवता म्हणूनही ज्याकडे पाहिले जाते अशा महाबली हनुमानाची जयंती नवी मुंबई शहरात मोठ्या उत्साहात साजरी झाली. पवनपुत्र हनुमान ...
वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका पक्ष्यांना बसू लागला आहे. पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने, अनेक पक्ष्यांचा मृत्यू होत आहे. या घटना थांबविण्यासाठी बेलापूरमधील ...
सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण करण्यात येत असून, काँक्रिटीकरणासाठी तब्बल पंधराशे कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. या महामार्गावर अनेक उड्डाण पूल आहे. ...
वाढत्या उष्णतेमुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे. परिणामी एपीएमसी घाऊक बाजारपेठेतील भाज्यांची आवक कमी झाली असून, दरांमध्ये २० ते २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. ...
तुर्भे इंदिरानगर परिसरातील अवैध व्यावसायिकांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. शनिवारी दोन ठिकाणी धाड टाकून दोन महिलांना अटक केली असून दारूसाठा जप्त केला आहे. ...