नेरळ साई मंदिर आणि बस स्थानक परिसरात रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे आणि त्यामुळे प्रवाशांना होणारा त्रास याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि बांधकाम विभागाने नेहमीच दुर्लक्ष केले आहे. ...
कच-याचे व्यवस्थापन केले नाही, तर नियतीच ते करायला भाग पाडेल. इच्छाशक्ती असली की, निसर्गसुद्धा मदत करतो. त्यामुळे कच-याचे व्यवस्थापन हे स्वत:पासूनच केल्यास पर्यावरण रक्षणाला मदत मिळणार आहे. ...
शेतक-यांचे विविध प्रश्न व महागाई विरोधात माणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बुधवार, ४ आॅक्टोबर रोजी सकाळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांच्या उपस्थितीत व तालुकाअध्यक्ष प्रभाकर उभारे यांच्या नेतृत्वाखाली माणगाव तहसील ...
संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या ‘फिफा’ फुटबॉल सामन्यांच्या अनुषंघाने पोलिसांनी शहरात सुरक्षेचे जाळे तयार केले आहे. खेळाडू व प्रेक्षक यांच्यासाठी मल्टिलेअर सुरक्षा तयार करण्यात आली आहे. ...
पनवेल महापालिकेच्या सभापतीपदासाठी आठपैकी सहा सभापतीपदी नवख्या नगरसेवकांची वर्णी लागली आहे. त्यामुळे तरुण नगरसेवकांना या पनवेल महापालिकेत काम करण्याची संधी दिली गेली असल्याचे बोलले जात आहे. ...
भारतातील प्रत्येक सण ऋतुमानातील बदलांच्या अनुषंगाने साजरे केले जातात. शरद ऋतूच्या आगमनाने वातावरणात एक प्रसन्नता असते. आकाश स्वच्छ होऊन चंद्र आणि चांदण्याचा प्रकाश थेट जमिनीवर येतो. ...
फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. सुशोभीकरण व प्रसिद्धीसाठीची बहुतांश सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत. नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी ५ आॅक्टोबरला स्मार्ट सिटी वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ...
स्वच्छ भारत मिशनच्या तिस-या वर्धापन दिनानिमित्त १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता हीच सेवा’ अंतर्गत स्वच्छताविषयक विविध उपक्र म राबविण्यात आले असून शाळा ...