शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

अधिकृत रिक्षा स्टॅण्ड उपलब्ध करून द्या; काँग्रेसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 23:51 IST

रिक्षाचालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा

नवी मुंबई : शहरात रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अधिकृत स्टॅण्ड कमी असल्यामुळे रिक्षा व्यावसायिकांची गैरसोय होत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या ठिकाणी स्टॅण्ड उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रीय मजदूर काँगे्रस महाराष्ट्र (इंटक)ने केली आहे.

कोपरखैरणेमध्ये इंटकने पाठपुरावा करून रिक्षा स्टॅण्ड सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. शहरात रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढलेल्या रिक्षांच्या तुलनेमध्ये स्टॅण्ड तयार करण्यात आलेले नाहीत. यामुळे उपलब्ध स्टॅण्डवर रिक्षांची मोठी रांग लागू लागली आहे. रिक्षाचालकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्या सोडविण्यासाठी आरटीओ, वाहतूक विभाग व महापालिकेने प्रयत्न करणे आवश्यक आहे. शहरात आवश्यक त्या ठिकाणी नवीन स्टॅण्ड निर्माण करणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त इतर समस्याही सोडविण्यात याव्यात, अशी मागणी इंटकच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. वेळ पडल्यास रिक्षा व्यावसायिकांच्या हक्कासाठी लढा देणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. या वेळी रवींद्र सावंत यांच्यासह इंटकचे उपाध्यक्ष बाळकृष्ण खोपडे, संघटनेचे पदाधिकारी शंकरराव पडूळकर, अजिंक्य चौगुले, संगीता टाकळकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षा