शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

जिल्हाबंदीमुळे प्रवेशमार्गावर पहारा; विनाकारण फिरणारे आल्या मार्गी परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 10:51 PM

टोल नाक्यावरील कोंडी फुटली : विनाकारण फिरणारे आल्या मार्गी परत

सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई :   जिल्हाबंदी आदेश लागू झाल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश मार्गावर नाकाबंदी लावली आहे. त्याठिकाणी केवळ अत्यावश्यक सेवेचा ई-पास अथवा प्रवासाचे ठोस कारण असलेल्या व्यक्तींनाच सोडले जात आहे.  या आदेशामुळे मुंबईत प्रवेशाच्या मार्गावर असलेल्या वाशी टोलनाक्यावरील गर्दी मंदावली असून, ती २५ टक्क्यांवर आली आहे.

सध्या अत्यावश्यक सेवेतील वाहने व कर्मचारी यांच्यासह प्रवासाचे ठोस कारण असलेल्या व्यक्तींनाच एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याची मुभा दिली जात आहे. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांकडून मुंबई मार्गावर वाशी टोलनाका, ठाणे मार्गावर मुकुंद नाका, शिळफाटा मार्गावर तसेच गोवा मार्गावर आपटा, जुन्या पुणे मार्गावर शेडुंग फाटा व महामार्गावर कळंबोली येथे वाहनांची झाडाझडती सुरू आहे.

प्रत्येक वाहन अडवून प्रवासाचे कारण तपासले जात आहे. तर, विनाकारण प्रवास करताना आढळणाऱ्यांना परत पाठवले जात आहे, तर परवानगीपेक्षा जास्त प्रवासी असलेल्या वाहनांवर कारवाई केली जात आहे. नाकाबंदीत पोलिसांचा फौजफाटा बघूनदेखील अनेक जण आल्या मार्गी परत जात आहेत. परिणामी, सर्वच ठिकाणी नियमितपेक्षा मोठ्या प्रमाणात वाहतूक मंदावली असल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसtollplazaटोलनाकाPoliceपोलिस