शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

हेक्टरी पन्नास हजार द्या!

By admin | Updated: July 18, 2015 23:26 IST

पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे व पेरण्यांचा कालावधीही निघून गेला असल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची नुकसान भरपाई द्या

वाडा : पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे व पेरण्यांचा कालावधीही निघून गेला असल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची नुकसान भरपाई द्या, अशी मागणी श्रमजीवी संघटनेने वाड्याच्या तहसिलदारांकडे केली आहे.पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या वाया गेल्या आहेत. तसेच दुबार पेरणी करायला बियाणे नसल्याने व आर्थिक अडचण असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. बि-बीयाणे व खते खरेदी करण्यासाठी बँका व सहकारी सोसायट्यांकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहीला आहे. (वार्ताहर)विक्रमगडमध्ये गरवार भातरोपणीस विलंबविक्रमगड तालुक्यात पावसाने यंदा जूनच्या पहिल्याच आठवडयात हजेरी लावली खरी मात्र त्यानंतर पावसाने शेतकऱ्यांना नुसती हुलकावणी दिल्याने नांगरीसह भातपेरणीची कामे खोळंबली. पावसाचे काही खरे नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे अटपती घेतली आहेत. जुनच्या अखरेपर्यत हळवार भातरोपणीची कामे पुर्ण होऊन जुलै पंधरवडयापर्यत गरवार भातरोवणीची कामेही आटपट असतात. मात्र यंदा शेतामध्ये रोपणीसाठी पाणीच साठत नसल्याने हाळव्या भातरोपणीची कामे दयापही अपुर्ण आहेत़ त्यामुळे गरवार भातरोपणीस विलंब होत आहे़ आजमितीस शेतकरी जुलै अखेर लागवडीचे कामे पुर्ण करीत असतो, मात्र मुबलक पाऊस न झाल्याने लावणीची कामे पुर्ण झालेली नाही़ आज ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे अशा काही शेतकऱ्यांनी लागवडची कामे पुर्ण केली आहेत. पावसाने पाठ दाखविल्याने शेतीसाठी लागणारे मजुर, खते, बि-बीयाणांच्या किंमती वाढत आहेत त्यामुळे बळीराज पुरता मेटाकुटीला आला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी सरकारकडे मागणी केली आहे.दुबार पेरणी अशक्य असल्याने एकरी २५०००/- नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची कर्ज माफ करावी, भुसंपादन कायदा रद्द करावा, सुका दुष्काळ जाहीर करावा़, आदी मागण्या पाटील यांनी केल्या आहेत. दुष्काळ जाहीर करा : राष्ट्रवादीची मागणीवाडा तालुक्यात पेरण्यांच्या सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुबार पेरण्यांसाठी आर्थिक पाठबळ नसल्याने शेतकरी हवालदिल आहेत. पाऊस झाला तरी भात लागवडीचा कालावधी निघून गेला आहे. त्यामुळे या वर्षी भातशेती होऊ शकत नसल्याने सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर करावा तसेच शेतीसाठी घेतलेले कर्ज माफ करावे, अशी मागणी वाडा तालुका राष्ट्रवादी काँगे्रसच्यावतीने तहसीलदारांकडे केली आहे.