शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

नादुरुस्त पथदिव्यांमुळे एमआयडीसीतील रस्ते अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:29 PM

सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर; नागरिक, वाहनचालकांची गैरसोय

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील एमआयडीसी भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तसेच पथदिवे नादुरुस्त असून अनेक ठिकाणी पथदिवे बसविण्यातच आलेले नाहीत. त्यामुळे या भागात कामासाठी येणाऱ्या नागरिकांची तसेच वाहनचालकांची गैरसोय होत असून विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील ऐरणीवर आला आहे.नवी मुंबई शहरात ठाणे-बेलापूर महामार्गाच्या शेजारील भागात शिरवणे एमआयडीसी क्षेत्र आहे. कंपन्यांमध्ये कामानिमित्त दररोज शेकडो मालवाहू जड अवजड वाहने ये-जा करतात. या वाहनांमुळे कमी कालावधीतच रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था होत आहे. महापालिकेच्या माध्यमातून एमआयडीसी भागातील काही रस्त्यांची कामे करण्यात आली असून काही रस्त्यांवर पथदिवे देखील बसविण्यात आले आहेत. परंतु यामधील अनेक पथदिवे गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त झाले आहेत त्यामुळे एमआयडीसीमधील रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. यामुळे कामानिमित्त ये-जा करणारे नागरिक आणि वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसी