शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

coronavirus: इंदिरानगरपाठोपाठ चिंचपाडाही कोरोनामुक्त, शहरवासीयांना दिलासा; सक्रिय रुग्णांची संख्या १.३९ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2021 12:28 AM

Coronavirus : कोरोनामुक्तीच्या दिशेने नवी मुंबईची वाटचाल सुरू झाली आहे. इंदिरानगर नागरी आरोग्य परिसर १५ दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झाला असून, सलग दोन आठवडे एकही रुग्ण वाढलेला नाही.

- नामदेव मोरेनवी मुंबई  - कोरोनामुक्तीच्या दिशेने नवी मुंबईची वाटचाल सुरू झाली आहे. इंदिरानगर नागरी आरोग्य परिसर १५ दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झाला असून, सलग दोन आठवडे एकही रुग्ण वाढलेला नाही. चिंचपाडा नागरी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील रुग्ण संख्याही शून्यावर आली आहे. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या १.३९ टक्क्यांवर आली असून पॉझिटिव्हिटी रेट १.९५ टक्के आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने राबविलेल्या ब्रेक द चेन व शून्य मृत्युदर या अभियानामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात यश येऊ लागले आहे. महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या सर्व उपाययोजनांवर स्वत: बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली व नागरी आरोग्य केंद्रावर विश्वास ठेवून कार्यप्रणाली राबविली. यामुळे नवी मुंबईची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे. सुरुवातीला झोपडपट्टी परिसरात कोरोनाची झपाट्याने वाढ होऊ लागली होती. मनपा प्रशासनाने आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून जनजागृती व इतर उपाययोजना सुरू केल्या. यामुळे सर्वांत प्रथम इंदिरानगर झोपडपट्टी कोरोनामुक्त करण्यात यश आले. चिंचपाडा झोपडपट्टी परिसरातील रुग्ण संख्याही शून्यावर आली आहे. चिंचपाडामध्ये आतापर्यंत ३७६ जण कोरोनामुक्त झाले असून ८ जणांचा मृत्यू झाला असून येथील कोरोनामुक्तीचे प्रमाण ९७.९२ टक्के आहे. कातकरीपाडा नागरी आरोग्य केंद्राच्या परिसरातील रुग्णसंख्याही कमी झाली आहे. तेथे आता फक्त २ सक्रिय रुग्ण आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई