शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

चक्काचूर! भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, पामबीचवर वाहनांच्या वेग ठरतोय जीवघेणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 16:22 IST

Accident : पामबीच मार्गावरील घटना

नवी मुंबई : पामबीच मार्गावर करावे येथे भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराच्या मृत्यूची घटना घडली आहे. रविवारी पहाटेच्या ६ च्या सुमारास हा अपघात घडला असून याप्रकरणी कार चालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीस्वार चौकात रस्ता ओलांडत असताना भरधाव कारने धडक दिल्याने हा अपघात घडला.पामबीच मार्गावर करावे येथील टी. एस. चाणक्य चौकात हा भीषण अपघात घडला. त्यामध्ये मनोजकुमार वर्मा (२५) हा जागीच मृत पावला आहे. तो करावेचा राहणारा असून दूध वितरक आहे. रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तो एनआरआय कॉम्प्लेक्स येथे दूध पोचवून दुचाकीवरून परत करावेकडे येत होता. यावेळी चाणक्य चौकात तो करावेकडे वळण घेत असताना वाशीकडून बेलापूरकडे जाणाऱ्या भरधाव कारने त्याला धडक दिली. अपघातावेळी कार अति वेगात असल्याने मनोजकुमार हा दुसऱ्या लेनवर फेकला जाऊन रस्त्यालगच्या झाडीत अडकला. तर कार देखील अनेक पलट्या घेत विरुद्ध दिशेच्या मार्गावर काही अंतरावर जाऊन पडली. परंतु कारमधील दोघांना किरकोळ दुखापत झाली असून ऐरबॅगमुळे थोडक्यात त्यांचे प्राण वाचले. अपघातानंतर त्याठिकाणी बघ्यांची गर्दी जमली असता, काहींनी रुग्णवाहिकेला देखील कळवले. तर काही वेळातच वाहतूक पोलीस व एनआरआय पोलीस देखील त्याठिकाणी दाखल झाले.गंभीर जखमी अवस्थेतील मनोजकुमार हा सुमारे अर्धा तास मदतीच्या प्रतीक्षेत पडून होता. अखेर निखिल जाधव हा तरुण खासगी रुग्णवाहिका घेऊन आल्यानंतर मनोजकुमारला झाडीतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तोपर्यंत मदतीच्या प्रतीक्षेत त्याने प्राण गमावले होते. या अपघात प्रकरणी कार चालक अक्षय सुर्वे (२५) विरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो वाशीचा राहनारा असून त्याने भरधाव वेगात कार पळवल्याने हि दुर्घटना घडली. याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी सांगितले.    पामबीचवर रुग्णवाहिकेची कमीपामबीच मार्गावर भरधाव वेगात वाहने पळवली जात असल्याने सातत्याने अपघात घडत आहेत. अशावेळी जखमीला तात्काळ मदत मिळण्यास त्याचे प्राण वाचू शकतात. परंतु बहुतांश अपघातांमध्ये रुग्णवाहिका वेळेवर मिळत नसल्याने जखमींवर वेळीच उपचार होऊ शकले नाहीत. तर अनेकदा नागरिक वेळेवर उपलब्ध वाहनांमधून जखमीला रुग्णालयात दाखल करतात. त्यामुळे पामबीच मार्गावर एकतरी रुग्णवाहिका कार्यरत ठेवण्याची गरज भासत आहे.

वेगावर नियंत्रण नाहीक्वीन नेकलेस म्हणून ओळखला जाणारा पामबीच मार्ग भरधाव वाहनांमुळे जीवघेणा ठरत आहे. चौकांच्या  ठिकाणी सिग्नल असून देखील सिग्नलवर थांबणे काहींना पसंद पडत नाही. त्यामुळे सिग्नल तोडण्यासह, अधिकाधिक वेगात वाहन पळवण्याचा छंद काही चालकांकडून जोपासला जात आहे. त्यातूनच आजवर अनेक अपघात घडले असून त्यात काहींना प्राण देखील गमवावे लागले आहेत.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यूNavi Mumbaiनवी मुंबई