शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

टाटांना भारतरत्न देण्यासाठी मोहीम सुरू झाली; टाटांच्या नम्रपणानं मनं जिंकली; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 07:21 IST

रतन टाटा यांना भारतरत्न द्या; सोशल मीडियावर हॅशटॅग

मुंबई : टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांना भारतरत्न द्या; असा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत असला तरी रतन टाटा यांनी हे कॅॅम्पेन थांबविण्यात यावे, अशी विनंती करून पुन्हा एकदा आपल्या साधेपणाचा प्रत्यय दिला.सातत्याने करत असलेल्या समाजसेवेमुळे रतन टाटा नेहमीच चर्चेत असतात. त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. आता त्यांना भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी सोशल मीडियावर होत आहे. मोटिव्हेशन स्पीकर डॉ. विवेक बिंद्रा यांनी सर्वप्रथम ही मागणी केली. यानंतर रतन टाटा यांना भारतरत्न देण्यात यावा, असा हॅशटॅग ट्रेंड झाला. यावर ट्वीटरवर प्रतिक्रिया देताना रतन टाटा म्हणाले की, मला भारतरत्न मिळावा यासाठी सोशल मीडियावर तुम्ही दाखविलेल्या भावनांचा मी आदर करतो. माझी आपल्यालाविनंती आहे की, ही मोहीम थांबवावी. मी स्वत:ला भाग्यवान समजतो आणि देशाच्या प्रगतीसाठी मी माझे योगदान कायम देत राहीन.

टॅग्स :Ratan Tataरतन टाटा