शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जीवनरक्षक औषधांच्या वाढत्या किमतींवर चिंता

By admin | Updated: November 27, 2014 02:37 IST

जीवनरक्षक औषधांच्या वाढत्या किमतींवर गंभीर चिंता व्यक्त करतानाच यावर नियंत्रण आणण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याची मागणी सरकारकडे केली.

नवी दिल्ली : राज्यसभेत बुधवारी प्रमुख विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जीवनरक्षक औषधांच्या वाढत्या किमतींवर गंभीर चिंता व्यक्त करतानाच यावर नियंत्रण आणण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याची मागणी सरकारकडे केली.
मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पार्टीचे के.पी. राजीव यांनी हा मुद्दा उपस्थित केला. कर्करोग, क्षय, एडस् आणि मधुमेहासारख्या आजारांवरील 1क्8 औषधांच्या किमतीत नुकतीच प्रचंड वाढ झाली असल्याचे त्यांनी सभागृहाच्या लक्षात आणून           दिले. 
अनेक अमेरिकन कंपन्या औषधांच्या दरवाढीसाठी सरकारवर दबाव आणत असून यामुळेच 1क्8 औषधांच्या किमतींवर सरकारचे नियंत्रण राहिले नाही, असा त्यांचा आरोप होता. कर्करोगाच्या एका औषधाची किंमत 8 हजारावरून एक लाख रुपये एवढी झाली आहे. अशाचप्रकारे मधुमेहाचे 147 रुपयांना मिळणारे औषध एक हजार रुपयांचे झाले आहे, असे राजीव यांनी सांगितले.यावर काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी हा महत्त्वाचा मुद्दा असून सरकारने सभागृहात यावर चर्चा घडवून आणावी, असे मत मांडले. समाजवादी पार्टीचे रामगोपाल यादव यांनी जीवनरक्षक औषधांच्या किमती कमी करण्याची मागणी केली. जीवनरक्षक औषधांच्या आकाशाला भिडणा:या किमतींबाबत आपण पत्रपरिषद घेतली होती. परंतु सरकारतर्फे वाढत्या किमतींबाबत खंडन करण्यात आले, अशी तक्रार संयुक्त जनता दलाचे शरद यादव यांनी केली. (वृत्तसंस्था)