शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

...तोपर्यंत कामावर परणार नाही, काश्मिरी पंडित मोदी सरकारवर संतप्त, पुकारले तीव्र आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 15:02 IST

Kashmiri Pandits: काश्मीरमध्ये दोन महिन्यांपूर्वी झालेल्या टार्गेट किलिंगमुळे सर्व काश्मिरी पंडित कर्मचारी पलायन करून जम्मूमध्ये पोहोचले होते. तेव्हापासून ते त्यांच्या संरक्षणाची निश्चिती करण्याची मागणी करत सातत्याने आंदोलन करत आहेत.

जम्मू - काश्मीरमध्ये पीएम पॅकेजअंतर्गत नोकरी करत असलेल्या काश्मिरी पंडितांनी आपल्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा आवाज उठवला आहे. काश्मीरमधून पलायन करून जम्मूमध्ये आलेल्या या काश्मिरी पंडितांनी आता पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करून सरकारला सुरक्षित ठिकाणी सामावून घेण्याची मागणी केली आहे.

काश्मीरमध्ये दोन महिन्यांपूर्वी झालेल्या टार्गेट किलिंगमुळे सर्व काश्मिरी पंडित कर्मचारी पलायन करून जम्मूमध्ये पोहोचले होते. तेव्हापासून ते त्यांच्या संरक्षणाची निश्चिती करण्याची मागणी करत सातत्याने आंदोलन करत आहेत.

हे सर्व कर्मचारी काश्मीरमध्ये पीएम पॅकेजअंतर्गत नोकरी करत आहेत. मात्र सातत्याने होणाऱ्या टार्गेट किलिंगमुळे त्यांनी काश्मीरमधून पलायन करणेच योग्य समजले. आता ते आपली नोकरी आणि जीविताच्या रक्षणासाठी त्यांना सुरक्षित ठिकाणी समावून घेण्याची मागणी करत आहेत.

काश्मिरी पंडितांनी सांगितले की, आम्हाला काश्मीरमध्ये जोपर्यंत सुरक्षित वातावरण मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही पुन्हा काश्मिरमध्ये परत जाणार नाही. तुम्ही आमच्याकडून सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत काम करून घेता. मात्र ज्या प्रकारे एकवेळ ऑनलाइन काम करून घेतले जात होते. त्याच प्रकारे आम्ही आताही काम करण्यास तयार आहोत. आम्हाला जोपर्यंत सुरक्षित ठिकाणी सामावले जात नाही. तोपर्यंत आम्ही परत जाणार नाही असा पवित्रा या काश्मिरी पंडितांनी घेतला आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार