शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

विदेशात कोरोनाने मरण पावलेल्यांच्या वारसदारांना भरपाई मिळणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 8:51 AM

न्यायालयाचा सवाल; केरळ सरकारने भूमिका स्पष्ट करावी

ठळक मुद्देप्रवासी लीगल सेल या स्वयंसेवी संस्थेेचे अध्यक्ष व ॲड. जोस अब्राहम यांनी आपल्या याचिकेद्वारे योग्य मुद्दे उपस्थित केले आहेत, असे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

कोची : विदेशात राहणारी केरळी व्यक्ती कोरोनाने मरण पावल्यास तिच्या वारसदारांना पन्नास हजार रुपयांची भरपाई मिळणार का, असा सवाल केरळउच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे. याप्रकरणीच्या याचिकेवर राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी, असा आदेशही न्यायालयाने दिला. बुधवारी झालेल्या सुनावणीत केरळ सरकारच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, ही याचिका कोणी दाखल केली आहे, त्या संस्थेेचे नाव राज्य सरकारला माहिती आहे. त्यावर तांत्रिक बाबींमध्ये न शिरता राज्य सरकारने आपली भूमिका मांडावी, असे न्यायालयाने सांगितले. प्रवासी लीगल सेल या स्वयंसेवी संस्थेेचे अध्यक्ष व ॲड. जोस अब्राहम यांनी आपल्या याचिकेद्वारे योग्य मुद्दे उपस्थित केले आहेत, असे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

ही तर मूलभूत हक्कांची गळचेपीविदेशात मरण पावलेल्या वारसदारांचे हक्क नाकारणे ही त्यांच्या मूलभूत हक्कांची गळचेपी आहे ,असे प्रवासी लीगल सेल या स्वयंसेवी संस्थेेने केरळ उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. याप्रकरणी केरळ सरकारकडे दाद मागूनही आम्हाला काहीही प्रतिसाद मिळाला नाही, असा आरोपही याचिकादाराने केला आहे.

टॅग्स :Keralaकेरळcorona virusकोरोना वायरस बातम्याHigh Courtउच्च न्यायालय