शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
2
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
3
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
4
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
5
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
6
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
7
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
8
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
9
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
10
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
11
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
12
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
13
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
14
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
15
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
16
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
17
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
18
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
19
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

पत्नीनं संपवलं जीवन, पाहताच पतीनेही उचललं टोकाचं पाऊल, समोर आलं धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 09:53 IST

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील हमीरपूर जिल्ह्यात कौटुंबिक वादातून एका जोडप्याने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

संसार चालवत असताना पती-पत्नीमध्ये निर्माण होणारे कौटुंबिक वादविवाद ही मागच्या काही काळापासून एक गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील हमीरपूर जिल्ह्यात कौटुंबिक वादातून एका जोडप्याने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, मेरापूर मोहल्ल्यामधील रहिवासी असलेल्या रामू वर्मा आणि त्याची पत्नी रूबी यांच्यात रविवारी संध्याकाळी काही कारणावरून भांडण झालं. त्यानंतर रामू रागाने आपल्या खोलीत जाऊन झोपला. तर रूबी दुसऱ्या खोलीत गेली. तसेच तिने रागाच्या भरात गळफास लावून घेतला.

दरम्यान, जेव्हा रामू उठला तेव्हा त्याने पत्नीने गळफास लावून जीवन संपवल्याचे पाहिले. या प्रकारामुळे धक्का बसलेल्या रामूनेही गळफास लावून मृत्यूला कवटाळले. ही घटना घडली तेव्हा या दाम्पत्याची दोन्ही मुले झोपली होती.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतले आण शवविच्छेदनासाठी पाठवले. शवविच्छेदन झाल्यानंतर हे मृतदेह नातेवाईकांकडे पाठवण्यात आले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारUttar Pradeshउत्तर प्रदेश