शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

'तो' रेल्वे अपघातात दगावल्याचं सांगत ११ वर्षांपूर्वी कुटुंबीयांनी घेतली नोकरी; आता 'तो'च जिवंत परतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 11:14 IST

पश्चिम बंगालमधील धक्कादायक घटना; सीबीआयनं हाती घेतला तपास

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये रेल्वे विभागाशी संबंधित एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २०१० मध्ये म्हणजेच ११ वर्षांपूर्वी जनेश्वरी एक्स्प्रेसला अपघात झाला. या अपघातात मृत घोषित करण्यात आलेली व्यक्ती जिवंत असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे त्या व्यक्तीच्या कुटुंबियांनीच तो अपघातात दगावल्याचं सांगितलं होतं. यानंतर त्याच्या कुटुंबियांनी सरकारी मदत आणि नोकरीदेखील घेतली होती.

२०१० मध्ये मृत घोषित करण्यात आलेली व्यक्ती आता ११ वर्षांनंतर जिवंत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं, त्या व्यक्तीच्या बहिणीला (सरकारी नोकरी मिळालेली व्यक्ती) सीबीआयनं चौकशीसाठी बोलावलं आहे. तिच्या चौकशीतून अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे.आता तुम्हाला दाखवतोच! न्याय न मिळाल्यानं वीज कर्मचाऱ्यांनी कनेक्शन कापलं; पोलीस स्टेशन अंधारात

मे २०१० मध्ये हावडा-मुंबई जनेश्वरी एक्स्प्रेसला अपघात झाला. एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळांवर घसरले. या अपघातात १४८ जणांचा मृत्यू झाला. झारग्राम इथे मालगाडीची धडक बसल्यानं हा अपघात झाला होता. या अपघातात मुलगा गमावल्याचा दावा एका व्यक्तीनं केला होता. डीएनए नमुन्यांच्या करण्यात आलेल्या या दाव्यानंतर रेल्वेनं नियमानुसार मृताच्या कुटुंबातील सदस्याला नोकरी दिली.

अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या बहिणीला पूर्व रेल्वेत सिग्नल विभागात नोकरी देण्यात आली. मात्र ती व्यक्ती जिवंत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर रेल्वेनं तपासासाठी एक समिती नेमली. त्यानंतर हा तपास सीबीआयनं आपल्या हाती घेतला. आता या प्रकरणातील गोष्टींचा उलगडा होऊ लागला आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे