शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

बेशिस्तीवर बोलल्यास हुकुमशहाची पदवी दिली जाते - मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 16:27 IST

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती व्यंकंय्या नायडू यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसवर टीका केली. बेशिस्तीवर काही बोलायला गेल्यास आज लोकशाहीविरोधी, हुकुमशहाची पदवी दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. नायडू हे शिस्त पाळणारे व्यक्ती असल्याची प्रशंसाही मोदींना यावेळी केली. संसदेमध्ये सभागृहात अध्यक्षपदी कोण बसतो, त्याची काय क्षमता आहे, ...

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती व्यंकंय्या नायडू यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसवर टीका केली. बेशिस्तीवर काही बोलायला गेल्यास आज लोकशाहीविरोधी, हुकुमशहाची पदवी दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. नायडू हे शिस्त पाळणारे व्यक्ती असल्याची प्रशंसाही मोदींना यावेळी केली. 

संसदेमध्ये सभागृहात अध्यक्षपदी कोण बसतो, त्याची काय क्षमता आहे, कोणती वैशिष्टे आहेत यावर लोक लक्ष देत नाहीत. मात्र, सदस्याचे विचारच पुढे येतात. परंतू अधावेशन नसेल तर त्याच्या अध्यक्षपदावर कोण बसतो याच्याकडे सर्वांचे लक्ष असते. हा व्यक्ती कसा प्रशासन चालवत आहे, कसा सर्वांना रोखत आहे यावरून नायडू यांना जवळून पाहण्याची संधी मिळाल्याचे मोदी यांनी सांगितले. 

अधिवेशनाचे कामकाज चालू न देण्यावरून मोदी यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर टीका केली. जर त्यांनी सभागृह ठीक चालू दिले असते तर व्यंकंय्या नायडू यांना जवळून पाहण्याची संधी मिळाली नसती. यावेळी नायडू यांनीही स्मितहास्य केले. यावेळी काँग्रेसचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, आनंद शर्मा यांच्यासह काँग्रेसचे अन्य नेतेही उपस्थित होते. 

तत्पूर्वी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायडू यांच्या  'मूव्हिंग ऑन... मूव्हिंग फॉरवर्ड: अ ईयर इन ऑफिस' या पुस्तकाचे प्रकाशन केले.  

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसManmohan Singhमनमोहन सिंग