शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
2
विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम
3
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
4
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
5
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
6
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
7
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
8
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
9
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
10
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
11
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
12
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
13
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
14
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
15
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
16
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
17
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
18
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
19
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
20
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

Uttar Pradesh: यूपीतील नारायणी नदीत मोठा अपघात: बोट उलटून 10 जण बुडाले, 3 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 19:30 IST

Uttar Pradesh: मृतांमध्ये दो अल्पवयीन मुली आणि एका महिलेचा समावेश आहे.

कुशीनगर:उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील नारायणी नदीत मजुरांनी भरलेली बोट उलटून मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात बोटीतील 9 महिलांसह सर्व 10 जण बुडाले असून, 3 जणांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने अपघाताच्या वेळी काही मच्छीमार जवळच मासेमारी करत होते, त्यांनी तात्काळ नदीत उडी मारुन 7 जणांना वाचवले.

ही घटना कुशीनगर जिल्ह्यातील खड्डा पोलीस ठाणे हद्दीतील सालिकपूर चौकीजवळील गंडक नदीतून उगम पावणाऱ्या नारायणी नदीत घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बोटीवरील हे लोक शेती करण्यासाठी जात असताना बोट अनियंत्रित होऊन उलटली. या अपघातात बोटीवरील सर्व 10 जण नदीत बुडाले. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी एस राजलिंगम आणि एसपी सचिंद्र पटेल घटनास्थळी पोहोचले. तर, खड्ड्याचे आमदार विवेकानंद पांडेही घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीची माहिती घेतली.

7 जणांन वाचवण्यात यशया अपघातात 7 जणांना तात्काळ नदीतून बाहेर काढण्यात आले, मात्र दोन मुली आणि एक महिला कुठेच सापडली नाही. त्यांना शोधण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुन्हा पाणबुड्यांची मदत घेतली, त्यानंतर तिघींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या तिघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAccidentअपघातDeathमृत्यू