शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

उत्तर प्रदेशात 'बर्निंग बाईक'चा थरार, पोलिसांमुळे दुर्घटना टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 14:37 IST

उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात पोलिसांच्या तप्तरतेमुळे मोठी दुर्घटना टळली. येथील लखनऊ- आग्रा महामार्गावर एक व्यक्ती आपल्या कुटुंबीयांसमवेत दुचाकीवरुन जात होता. त्यावेळी त्याच्या दुचाकीने अचानक पेट घेतला.

इटावा : उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात पोलिसांच्या तप्तरतेमुळे मोठी दुर्घटना टळली. येथील लखनऊ- आग्रा महामार्गावर एक व्यक्ती आपल्या कुटुंबीयांसमवेत दुचाकीवरुन जात होता. त्यावेळी त्याच्या दुचाकीने अचानक पेट घेतला. मात्र, दुचाकीने पेट घेतल्याचे त्या व्यक्तीला समजले नाही, तो सुसाट गाडी चालवत होता. त्यावेळी दुचाकीने पेट घेल्याचे महामार्गावर पेट्रोलिंग करण्याऱ्या उत्तर प्रदेशपोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी दुचाकीचा जवळपास 4 किलोमीटर माग घेत त्याल्या थांबविले आणि दुचाकीला लागलेली आग विझविली.  

मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊ-आग्रा महामार्गावर दुचाकीस्वार वेगाने गाडी चालवत होता. त्याच्यासोबत पत्नी आणि मुलगा होता. यावेळी त्याच्या दुचाकीला अचानक आग लागल्यामुळे बाजूला असलेली बॅग जळत होती. मात्र, या दुचाकीस्वाराला आग लागल्याचे समजले नाही. तो सुसाटच होता. यादरम्यान, महामार्गावर पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना दुचाकीला आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी दुचाकीस्वाराला आवाज देत आग लागल्याची माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुचारीस्वाराला पोलिसांचा आवाज ऐकू गेला नाही, कारण तो वेगाने गाडी चालवत होता. त्यानंतर पोलिसांनी जवळपास 4 किलोमीटर अंतराचा माग घेत दुचाकीस्वाराला थांबविले आणि दुचाकीला लागलेली आग विझविली.  

दरम्यान, पोलिसांच्या तप्तरतेमुळे मोठी दुर्घटना टळली. तसेच, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. उत्तर प्रदेश पोलिसांनी यासंदर्भातील व्हिडीओ आपल्या ट्विटर पेजवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.   

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश