शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

अयोध्येतील पराभव बोचणारा...! मक्का आणि व्हॅटिकनचं उदाहरण देत सुधांशू त्रिवेदी स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 09:29 IST

सुधांशु त्रिवेदी यांना या पराभावासंदर्भात विचारले असाता, ते म्हणाले, अयोध्येतील पराभव हा भावनिक दृष्या अत्यंत बोचणार पराभव आहे.

या लोकसभा निवडणुकीतील अयोध्येतील पराभव हा भाजपसाठी सर्वात मोठा धक्का आहे. निवडणुकीत राम मंदिरही एक मोठा मुद्दा होता. यामुळे अयोध्येची जागा भाजपच्याच खात्यात जाणार असे मानले जात होते. मात्र झाले उलटे, येथे भाजपचा धक्कादायक पराभव झाला. यासंदर्भात भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी भाष्य केले आहे.

सुधांशु त्रिवेदी यांना या पराभावासंदर्भात विचारले असाता, ते म्हणाले, अयोध्येतील पराभव हा भावनिक दृष्या अत्यंत बोचणार पराभव आहे. तसेच, रोशोचा विचार करता अयोध्येत जेवढा विकास झाला, तेवढा इतर कुठल्याही शहरात झाला नाही. कदाचित हेच कारण आहे की, राम मंदिर होण्यासाठी 500 वर्ष लागले.

दिलं मक्का आणि व्हॅटिकनचं उदाहरण -सुधांशू म्हणाले, इस्लाम धर्मावर टीका करणारा पक्ष मक्केमध्ये निवडणूक जिंकू शकेल अथवा ख्रिश्चन धर्मावर टीका करणारा पक्ष व्हॅटिकनमध्ये निवडणूक जिंकू शकेल, असे कुठलेही उदारण आपल्याला जगात दिसणार नाही. सुधांशू त्रिवेदी न्यूज 18 इंडियावरील डिबेटदरम्यान बोलत होते.

महिलांची फसवणूकसुधांशू त्रिवेदी काँग्रेसच्या खटाखट खटाखट वाल्या विधानावर बोलताना म्हणाले, भलेही केंद्रात नसेल, पण राज्यात तर काँग्रेसचे सरकार आहे. किमान तेथील लोकांना तरी 8-8 हजार रुपये द्या. एवढेच नाही, तर लखनौमध्ये काँग्रेस कार्यालयावर पोहोचलेल्या महिलांसंदर्भात बोलताना ते म्हणाले, त्यांच्यासोबत धोका झाला आहे. त्यांची फसवणूक झाल्यासारखे वाटत आहे, असेही सुधांशू म्हणाले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालBJPभाजपाAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेश