शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 10:58 IST

बिजनौर येथे एक भीषण अपघात झाला आहे. कार आणि टेम्पो यांच्यात झालेल्या धडकेत ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे एक भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार आणि टेम्पो यांच्यात झालेल्या धडकेत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात ओव्हरटेकिंग करताना घडला असून कारने टेम्पोला जोरदार धडक दिली. मृतांपैकी सहा जण एकाच कुटुंबातील होते.

मिळालेल्या माहितीनुसार, क्रेटा कारने ऑटोला जोरदार धडक दिल्याने बिजनौर रोड अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. ऑटोमध्ये सात जण होते आणि या सर्वांचा अपघातात मृत्यू झाला. दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करताना क्रेटा कारने टेम्पोला जोरदार धडक दिली.

माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. टेम्पोमध्ये प्रवास करणारे लोक मुरादाबाद रेल्वे स्थानकावरून धामापूरकडे येत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांपैकी सहा जण एकाच कुटुंबातील आहेत. झारखंडमध्ये लग्न आटोपून संपूर्ण कुटुंब घरी परतत होते. मृतांमध्ये ४ पुरुष, २ महिला आणि एका मुलीचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रस्ता अपघातातील सर्व मृत झारखंडमधील एका लग्नातून घरी परतत होते. मृतांमध्ये खुर्शीद, त्यांचा मुलगा विशाल, सून खुशी याशिवाय मुमताज, पत्नी रुबी आणि मुलगी बुशरा यांचा समावेश आहे. हे कुटुंब झारखंडहून वधूसोबत परतत होतं. या अपघातात नवविवाहित जोडप्यासह एकूण ७ जणांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAccidentअपघातDeathमृत्यू