शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

उत्तर प्रदेशात जाट नेते-भाजप चर्चा; बाजी पलटणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 6:32 AM

विधानसभा निवडणुकीत जाट समुदायाने भाजपच्या पारड्यात भरभरून मते टाकली होती. एवढेच नव्हे, तर या भागातील ७६ पैकी ६६ जागा भाजपला मिळाल्या होत्या. 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली :   प्रजासत्ताकदिनी सायंकाळी भाजप खासदार प्रवेश सिंह वर्मा यांच्या निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाट समुदायाच्या नेत्यांची बैठक घेऊन संवाद साधला. यामुळे  हा समुदाय भाजपला पुन्हा पाठिंबा देईल का? २०१७ च्या निवडणुकीआधीही अमित शहा हे जाट समुदायाच्या नाराज नेत्यांची मनधरणी करण्यात यशस्वी झाले होते. त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत जाट समुदायाने भाजपच्या पारड्यात भरभरून मते टाकली होती. एवढेच नव्हे, तर या भागातील ७६ पैकी ६६ जागा भाजपला मिळाल्या होत्या. 

त्यावेळी २०१२ मधील दंगलीमुळे  जाट आणि मुुस्लिम समुदायांदरम्यान दरी पडली होती. तीन कृषी कायदेही मंजूर करण्यात आलेले नव्हते.  कृषी कायद्याला विरोध करणारे राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांच्यासह हजारो शेतकऱ्यांवर लाठीमारही करण्यात आलेला नव्हता.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणाऱ्या जाट समुदायाच्या नेत्यांत  भाजपचे कार्यकर्ते होते. केंद्रीय मंत्री संजीव बालियान आणि खासदार प्रवेश वर्मा यांच्याव्यतिरिक्त भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस कृष्णपाल सिंह, डाॅ. अतुल तेवतिया, अतुल चौधरी, मनोज चौधरी, भाजप किसान मोर्चा प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य सोमपाल चौधरी, रवींद्र राजौरा यांच्यासह जवळपास १५० कार्यकर्त्यांचा यात समावेश होता. 

समाजवादी पार्टी-रालोदवरही नाराजीकिसान शक्ती संघाचे प्रमुख आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील जाट समुदायाचे नेते चौधरी पुष्पेंद्र सिंह यांचे असे मत आहे की, ३० ते ४० टक्के जाट समुदाय आजही भाजपच्या बाजूने आहे. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे जयंत चौधरी आणि अखिलेश यादव यांची निष्क्रियता होय. 

 

टॅग्स :Amit Shahअमित शाहUttar Pradeshउत्तर प्रदेशUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२