शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत भारतीय IT कर्मचाऱ्यांसाठी 'टेन्शन'! H-1B व्हिसा मिळणं ७०% नी घटलं; TCS चाही रिजेक्शन रेट वाढला!
2
Nanded Murder Case : "तुझ्या बहिणीचं ज्याच्यासोबत लफडं त्याला मारुन ये....", सक्षमला मारण्याआधी पोलीस चौकीतील घटनाक्रम; आंचलने सांगितली धक्कादायक माहिती
3
एका झटक्यात चांदीची किंमत ९३८१ रुपयांनी वाढली, सोन्यातही जोरदार वाढ; पाहा नवे दर
4
श्रेयस अय्यरसोबत रिलेशनशिपच्या चर्चांवर अखेर मृणाल ठाकूरने सोडलं मौन; म्हणाली...
5
पाक लष्कराचा 'बॉस' कोण? COAS मुनीर यांचा कार्यकाळ संपला, पण CDFचे पद रिकामेच! नेमका अडसर कशाचा?
6
संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."
7
"पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा", हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका
8
नेव्ही ऑफिसरच्या भूमिकेत दिलजीत दोसांझ, 'बॉर्डर २'मधून अभिनेत्याचा पहिला व्हिडीओ आउट
9
चुकीच्या वेळी दूध प्यायल्याने मुलांच्या वाढीवर परिणाम? सकाळ की संध्याकाळ... 'ही' आहे सर्वोत्तम वेळ
10
लग्नासाठी ऑनलाइन वधू शोधत होता अन् लागला ४९ लाखांचा चुना; पीचडी करण्याऱ्या तरुणासोबत काय घडलं?
11
स्वस्त झाला सिलिंडर; आजपासून किती रुपयांना मिळणार, पाहा ATF च्या किंमतीत किती झाला बदल?
12
भारतीय युवकानं नाकारली ६७ लाखांची जॉब ऑफर; 'वर्क फ्रॉम होम'पासून का काढतायेत पळ? समोर आलं कारण
13
Ajit Pawar: जाहीर सभेत अजित पवारांचा 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख; दादा गालातल्या गालात हसले आणि म्हणाले...
14
काळीज हेलावणारी घटना! ७ वर्षांच्या लेकाला वाचवण्यासाठी धावली, आणि भरधाव बसने आईला चिरडले; तीन लेकरांसमोर मातेचा मृत्यू
15
वैभव सूर्यवंशीचा टीम इंडियात धमाका; बिहारमध्ये गेल्यावर बॅटला लागलं 'ग्रहण'
16
खळबळजनक! 'तो' वाद टोकाला गेला, लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशीच विवाहितेसोबत घडलं भयंकर
17
नोकरी करणं गरज नाही तर केवळ छंद राहिल; Nikhil Kamath यांच्या पॉडकॉस्ट मध्ये Elon Musk यांची भविष्यवाणी
18
'तुम्ही चर्चा करत नाही, तो ड्रामा'; हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
19
SIP ला लावा 'टॉप-अप'चा बुस्टर! दरवर्षी रक्कम वाढवा आणि तुमचं आर्थिक लक्ष्य वेळेआधी पूर्ण करा!
20
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक समायोजनाला बसला ब्रेक, समायोजन स्थगित; आता २०२५-२६ च्या संचमान्यतेनंतरच प्रक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरला दुचाकी धडकून तिघे जखमी

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

कायगाव : औरंगाबाद-अहमदनगर राज्य मार्गावर गणेशवाडीनजीक उसाच्या ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने दुचाकीवरील तीनजण जखमी झाले. पैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, लखमापूरचे तीन युवक सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मोटारसायकल (क्र. एमएच-२०-सीके-५९८०) वर सावखेड्याहून लखमापूर येथील घरी परतत होते. त्यावेळी ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने दुचाकीवरील गोरख दीपचंद कोरडकर (३२), ज्ञानेश्वर भाऊसाहेब बाहुले (३०), (दोघेही रा. लखमापूर) व विजय बाबासाहेब नजन (२३, रा. कायगाव) जखमी झाले. जखमींना रात्री उपचारासाठी औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. स.पो.नि. पंडित सोनवणे, पोहेकॉ के.एस. मंचरे पुढील तपास करीत आहेत.

कायगाव : औरंगाबाद-अहमदनगर राज्य मार्गावर गणेशवाडीनजीक उसाच्या ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने दुचाकीवरील तीनजण जखमी झाले. पैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, लखमापूरचे तीन युवक सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मोटारसायकल (क्र. एमएच-२०-सीके-५९८०) वर सावखेड्याहून लखमापूर येथील घरी परतत होते. त्यावेळी ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने दुचाकीवरील गोरख दीपचंद कोरडकर (३२), ज्ञानेश्वर भाऊसाहेब बाहुले (३०), (दोघेही रा. लखमापूर) व विजय बाबासाहेब नजन (२३, रा. कायगाव) जखमी झाले. जखमींना रात्री उपचारासाठी औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. स.पो.नि. पंडित सोनवणे, पोहेकॉ के.एस. मंचरे पुढील तपास करीत आहेत.

रासेयो शिबिराचा समारोप
गंगापूर : गंगापूर तालुक्यातील मुद्देशवाडगाव येथे श्री मुक्तानंद महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचा समारोप करण्यात आला.
मुद्देशवाडगावात ७ दिवस विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गावात स्वच्छतेचा संदेश देतानाच घरोघरी जाऊन शोषखड्डे निर्माण केले. खोदकाम करून पाईपच्या साह्याने स्वच्छतागृहाच्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी विद्यार्थ्यांनी पाईप लावले. वृक्षदिंडी काढून पर्यावरण, पाणी, स्वच्छता, शौचालयाचे महत्त्व, वृक्षसंरक्षण, बेटी बचाव त्याचप्रमाणे गावात सलोख्याचे वातावरण राहण्यासाठी जनजागृती केली.
समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक नियामाक मंडळाचे सदस्य प्रशांत माने होते. प्रमुख पाहुणे डॉ. राजेश करपे यांनी भविष्यातील पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन करावे असा संदेश दिला. यावेळी स्थानिक नियामाक मंडळाचे इकबाल सिद्दीकी, अमोल वरकड, प्राचार्य शिवाजीराव मुंढे, उपप्राचार्य सुरेश पैठणकर, डॉ. रविकिरण सावंत, सरपंच वैशाली रोकडे, सचिन माने, एस.ए. मंडलिक आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
७ दिवस झालेल्या कामाचा अहवाल कार्यक्रमाधिकारी डॉ. द्रौपदी पंदिलवाड यांनी वाचला, सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रवीण देशपांडे यांनी केले. आभार डॉ. संदीप गायकवाड यांनी मानले.