शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

लग्नावरून येताना घात, ३ भावांसह ९ मित्र ठार; चहाला थांबले असते तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 06:34 IST

ट्रकमध्ये अडकलेल्या कारचा चेंदामेंदा

कोटा : लग्न समारंभ आटोपून परतणाऱ्या नऊ मित्रांची कार समोरून येणाऱ्या ट्रकला धडकल्याने सर्वांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा घडली. पोलिसांनी या घटनेची  माहिती दिली. मृत सर्व जण भोपाळच्या डुंगरी गावात आयोजित एका लग्न समारंभावरून माघारी येत होते. या अपघातात मृत्यू झालेले सर्व जण १६ ते ३० वयोगटातील आहेत.

एकलेरा पोलिस स्टेशनचे प्रभारी संदीप विशोनी यांनी सांगितले की, मृतांमध्ये १६ वर्षीय रोहित, २२ वर्षीय सोनू आणि २४ वर्षीय दीपक यांचा समावेश आहे. हे तिघे भाऊ असल्याचे त्यांनी सांगितले. १८ वर्षीय मनीष बागरी याची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तीन भावांसह नऊ जणांची एकाच वेळी अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यावेळी कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.

चहाला थांबले असते तर...अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गोपाल बागरी यांनी सांगितले की, रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास लग्नाचे ३५-४० पाहुणे तीन कार आणि दोन पिकअप वाहनांतून डुंगरीहून निघाले होते. वाटेत ते चहा प्यायला थांबले; पण दुसरी गाडी पुढे गेली.  १० मिनिटांनंतर त्यांना पाचोळा गावाजवळ खराब अवस्थेत ट्रकमध्ये अडकलेली कार दिसली. गंभीर जखमींना बाहेर काढण्यासाठी गाडीचा मागचा दरवाजा तोडावा लागला.

टॅग्स :Accidentअपघात