शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

'परीक्षा होऊच नये म्हणून...' दिल्लीतील शाळेला मिळालेल्या बॉम्ब धमकी प्रकरणी मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 08:53 IST

काही दिवसापूर्वी दिल्लीतील व्यंकटेश्वरा ग्लोबल स्कूलला बॉम्बेची धमकी मिळाली होती. या प्रकरणी आता मोठा खुलासा झाला आहे.

काही दिवसापूर्वी दिल्लीतील व्यंकटेश्वरा ग्लोबल स्कूलला बॉम्बेची धमकी मिळाली होती. याप्रकरणी आता दिल्लीपोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. सुमारे तीन शाळांमध्ये ही धमकी त्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, बॉम्बच्या धमक्या मिळालेल्या शाळांपैकी एक म्हणजे व्यंकटेश्वरा ग्लोबल स्कूल, या शाळेला २८ नोव्हेंबर रोजी रोहिणी प्रशांत विहार पीव्हीआर मल्टिप्लेक्समध्ये रहस्यमय स्फोटानंतर एक दिवसापूर्वी धमकीचा ईमेल आला होता. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा ईमेल शाळेत शिकणाऱ्या भाऊ आणि बहिणींनी पाठवला होता. याचे कारण त्यांना परीक्षा पुढे ढकलण्याची इच्छा होती.

ब्राझीलमध्ये भीषण अपघात, ट्रक आणि बसची झाली धडक, ३८ जणांचा मृत्यू

समुपदेशनादरम्यान, अधिकाऱ्याने सांगितले की, दोन्ही विद्यार्थ्यांनी उघड केले की त्यांना ही कल्पना यापूर्वी शाळांना बॉम्बच्या धमक्यांच्या घटनांवरून मिळाली होती. त्यांच्या पालकांनी ताकीद दिल्यानंतर त्यांना बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली.

पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रोहिणी आणि पश्चिम विहार येथील आणखी दोन शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांनीच धमकीचे ईमेल पाठवले होते. या विद्यार्थ्यांना त्या दिवशी शाळा बंद हवी होती. म्हणून त्यांनी हा धमकीचा ई-मेल पाठवला. 

गेल्या काही दिवसापासून दिल्लीत बॉम्बेच्या धमक्या वाढल्या आहेत. गेल्या ११ दिवसांत बॉम्बच्या धमकीमुळे दिल्लीतील १०० हून अधिक शाळांमध्ये गोंधळ उडाला आहे. या प्रकरणात पोलिसांना हे ईमेल व्हीपीएनद्वारे पाठवल्याचे समोर आले.यामुळे त्यांना गुन्हेगारांचा शोध घेणे कठीण होते. या वर्षी मे महिन्यापासून बॉम्बच्या धमकीच्या ५० हून अधिक ईमेलने केवळ शाळांमध्येच नाही तर दिल्लीतील रुग्णालये, विमानतळ आणि विमान कंपन्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.

टॅग्स :delhiदिल्लीPoliceपोलिस