शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

"TMC नं संदेशखालीमध्ये भगिनींसोबत अत्याचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या"; बंगालमध्ये दिसला PM मोदींचा रुद्रावतार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 19:26 IST

पंतप्रधान नरेद्र मोदी शुक्रवारी बंगाल दौऱ्यावर होते. यावेळी संदेशखाली घटनेवरून त्यांनी ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. 

सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी संदेशखालीतील माता-भगिनींसोबत जे काही केले, ते पाहून संपूर्ण देश दुःखी आणि संतप्त आहे. येथील भगिनी आणि मुलींसोबत त्यांनी अत्याचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, अशा शब्दात आज पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते हुगळी जिल्ह्यातील आरामबाग येथे एका विशाल जाहीर सभेला संबोधित करत होते.

मोदी म्हणाले, "संदेशखालीतील भगिनींनी अन्याविरुद्ध आवाज उठवला आणि ममता दीदींकडे मदत मागितली. या बदल्यात त्यांना काय मिळाले? मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बंगाल सरकारने आरोपी तृणमूल नेत्याला (शाहजहान शेख) वाचविण्यासाठी सर्व काही केले. तृणमूलच्या राज्यात हा गुन्हेगार नेता जवळपास दोन महिने फरार होता. त्याला वाचवणारे कोणीतरी असलना?

पीएम म्हणाले, भाजप नेत्यांच्या आंदोलनामुळे पोलिसांना शाहजहानला अटक करणे भाग पडले. आज बंगालची जनता मुख्यमंत्री दीदींना विचारत आहे की, संदेशखालीतील पीडित महिलांपेक्षाही आपल्याला काही लोकांची मते अधिक महत्त्वाची झाली आहेत?

संदेशखाली घटनेवर विरोधी I.N.D.I.A. आघाडीच्या नेत्यांच्या मौनावरही पंतप्रधान मोदींनी प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, मला इंडी आघाडीच्या नेत्यांचे आश्चर्य वाटते. इंडी आघाडीचे बडे नेतेही डोळे, कान, तोंड बंद करून संदेशखालीवर गप्प बसले आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेस