शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 21:17 IST

योगी म्हणाले, काँग्रेसने राम मंदिराचा वाद मिटू दिला नाही. जो वाद काँग्रेसला 65 वर्षात मिटवता आला नाही. तो 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कायमचा मिटला. आज देशात ज्या काही समस्या आहेत, त्यासाठी काँग्रेस जबाबदार आहे. काँग्रेसमुळेच देशाची फाळणी झाली.

जर आपल्यात फूट पडली नसती, तर ना श्री राम मंदिर पडले असते, ना श्रीकृष्णजन्मभूमीवर गुलामगिरीचा 'ढाचा' तयार झाला असता. ना देशाला गुलाम व्हावे लागले असते. यामुळे मजबूत सरकार असणे आवश्यक आहे. हरियाणात भाजपचे सरकार आल्यानंतर राममंदिर आणि कृष्णजन्मभूमीला विरोध करणारे रस्त्यावर हरे कृष्ण, हरे कृष्ण, हरे राम, हरे राम करताना दिसतील, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. ते हरियाणातील फरीदाबाद येथे विधानसभा प्रचारादरम्या बोलत होते.

योगी म्हणाले, काँग्रेसने राम मंदिराचा वाद मिटू दिला नाही. जो वाद काँग्रेसला 65 वर्षात मिटवता आला नाही. तो 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कायमचा मिटला. आज देशात ज्या काही समस्या आहेत, त्यासाठी काँग्रेस जबाबदार आहे. काँग्रेसमुळेच देशाची फाळणी झाली.

गेल्या 10 वर्षांत डबल इंजिन सरकारने हरियाणाला विकास आणि सुशासनाचे मॉडेल दिले आहे. भारतीय जनता पक्ष असेल तर श्रद्धेचा आदर केला जातो, सुरक्षितता, रोजगार आणि गरीबांच्या कल्याणाची हमी असते, असेही योगी म्हणाले.

योगी म्हणाले, उत्तर प्रदेश हरियाणाला लागून आहे. सात वर्षांपूर्वी येथे काय परिस्थिती होती? रोज दंगल व्हायची. महिनाभर संचारबंदी चालायची. शेतकऱ्यांचे पीक तयार होत होते, पण कुणी दुसरेच त्याची कापणी करून घेऊन जात होते. मात्र, आपण बघितले असेल की, गेल्या सात वर्षांत तेथे एकही दंगल झाली नाही. डबल इंजिन सरकार जोरदार सुरू आहे. काँग्रेसने हरियाणात माफिया राजवट दिले आहे. माफिया राजवटीपासून मुक्ती हवी असेल तर भाजप हा एकमेव पर्याय आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथHaryanaहरयाणाUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेस