शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 03:03 IST

भारताने अनेक वेळा पाकिस्तानला दिलेल्या ‘मोस्ट वाँटेड’ दहशतवाद्यांच्या यादीत त्यांची नावे अग्रक्रमावर आहेत. जर पाकने या तिघांना भारताच्या ताब्यात दिले, तर काश्मीरमधील दहशतवाद संपुष्टात येईल.

लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू : काश्मीरमध्ये गेली ३७ वर्षे पेटलेला दहशतवादाचा वणवा केवळ तीन दहशतवाद्यांचा ‘हिशेब’ झाल्यास कायमचा शांत होऊ शकतो. विश्वास बसत नाही? पण हे सत्य आहे. सध्या काश्मीरमध्ये जो दहशतवाद सुरू आहे, त्यासाठी हे तीन अतिरेकी कमांडर जबाबदार आहेत. हे तिघेही सध्या पाकिस्तानच्या छत्रछायेखाली आहेत. भारताने अनेक वेळा पाकिस्तानला दिलेल्या ‘मोस्ट वाँटेड’ दहशतवाद्यांच्या यादीत त्यांची नावे अग्रक्रमावर आहेत. 

पोलिसांचे म्हणणे आहे की, जर पाकने या तिघांना भारताच्या ताब्यात दिले, तर काश्मीरमधील दहशतवाद संपुष्टात येईल. या तिघांविरोधात काश्मीरमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. काही प्रकरणांमध्ये त्यांचा थेट सहभाग आहे, तर काहींमध्ये अप्रत्यक्ष.

हेच ते तिघे दहशतवादी

सईद सलाहुद्दीन : हा मूळचा काश्मिरी आहे. १९८७ मधील निवडणुकीत तो उमेदवार होता. निवडणुकीतील कथित गैरप्रकारांविरोधात त्याने हत्यार उचलले आणि हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख बनला. मास्टर अहसान डारच्या अटकेनंतर तो कमांडर झाला आणि नंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन बसला. सईद सलाहुद्दीन याच्यावर जम्मू-काश्मीरचे माजी 

मसूद अजहर : १ ऑक्टोबरला काश्मीर विधानसभेबाहेर घडवण्यात आलेल्या आत्मघाती बॉम्बहल्ल्यात ४६ लोक मारले गेले होते. या हल्ल्यासाठी मसूदला जबाबदार मानले जाते. 

हाफिज सईद : हा कधीही काश्मीरमध्ये आला नाही, पण त्याचा गट लश्कर-ए-तय्यबा येथे सक्रिय आहे. त्याच्याच इशाऱ्यावरून काश्मिरात दहशतवादी कारवाया सुरू असतात.

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरJammu Kashmirजम्मू-काश्मीरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानTerrorismदहशतवादterroristदहशतवादी