शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 03:03 IST

भारताने अनेक वेळा पाकिस्तानला दिलेल्या ‘मोस्ट वाँटेड’ दहशतवाद्यांच्या यादीत त्यांची नावे अग्रक्रमावर आहेत. जर पाकने या तिघांना भारताच्या ताब्यात दिले, तर काश्मीरमधील दहशतवाद संपुष्टात येईल.

लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू : काश्मीरमध्ये गेली ३७ वर्षे पेटलेला दहशतवादाचा वणवा केवळ तीन दहशतवाद्यांचा ‘हिशेब’ झाल्यास कायमचा शांत होऊ शकतो. विश्वास बसत नाही? पण हे सत्य आहे. सध्या काश्मीरमध्ये जो दहशतवाद सुरू आहे, त्यासाठी हे तीन अतिरेकी कमांडर जबाबदार आहेत. हे तिघेही सध्या पाकिस्तानच्या छत्रछायेखाली आहेत. भारताने अनेक वेळा पाकिस्तानला दिलेल्या ‘मोस्ट वाँटेड’ दहशतवाद्यांच्या यादीत त्यांची नावे अग्रक्रमावर आहेत. 

पोलिसांचे म्हणणे आहे की, जर पाकने या तिघांना भारताच्या ताब्यात दिले, तर काश्मीरमधील दहशतवाद संपुष्टात येईल. या तिघांविरोधात काश्मीरमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. काही प्रकरणांमध्ये त्यांचा थेट सहभाग आहे, तर काहींमध्ये अप्रत्यक्ष.

हेच ते तिघे दहशतवादी

सईद सलाहुद्दीन : हा मूळचा काश्मिरी आहे. १९८७ मधील निवडणुकीत तो उमेदवार होता. निवडणुकीतील कथित गैरप्रकारांविरोधात त्याने हत्यार उचलले आणि हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख बनला. मास्टर अहसान डारच्या अटकेनंतर तो कमांडर झाला आणि नंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन बसला. सईद सलाहुद्दीन याच्यावर जम्मू-काश्मीरचे माजी 

मसूद अजहर : १ ऑक्टोबरला काश्मीर विधानसभेबाहेर घडवण्यात आलेल्या आत्मघाती बॉम्बहल्ल्यात ४६ लोक मारले गेले होते. या हल्ल्यासाठी मसूदला जबाबदार मानले जाते. 

हाफिज सईद : हा कधीही काश्मीरमध्ये आला नाही, पण त्याचा गट लश्कर-ए-तय्यबा येथे सक्रिय आहे. त्याच्याच इशाऱ्यावरून काश्मिरात दहशतवादी कारवाया सुरू असतात.

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरJammu Kashmirजम्मू-काश्मीरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानTerrorismदहशतवादterroristदहशतवादी