शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

आमचे काही निर्णय चुकले असतीलही पण आमच्या हेतूवर शंका उपस्थित केली जाऊ शकत नाही: अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 16:29 IST

गेल्या काही वर्षात देशात बरेच बदल झालेत या मुद्द्यावर माझ्यावर टीका करणारे देखील कदाचित सहमत होतील असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज म्हणाले.

नवी दिल्ली-

गेल्या काही वर्षात देशात बरेच बदल झालेत या मुद्द्यावर माझ्यावर टीका करणारे देखील कदाचित सहमत होतील असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज म्हणाले. आम्ही घेतलेल्या निर्णयांपैकी काही निर्णय चुकीचे ठरले असतीलही पण पंतप्रधान मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप आजवर झालेला नाही. सरकारच्या हेतूवर शंका उपस्थित केली जाऊ शकत नाही, असं विधान अमित शाह यांनी केलं आहे.

केंद्र सरकारनं घेतलेले काही निर्णय चुकीचे असतीलही पण आमचा हेचू अजिबात चुकीचा नव्हता. त्यावर कुणीही शंका उपस्थित करू शकत नाही, असं अमित शाह म्हणाले. "देशात गेल्या सात वर्षांमध्ये बराच बदल झालेला आहे यावर माझे विरोधकही सहमत होतील. आमच्या सरकारवर आजवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. आमचे काही निर्णय चुकीच ठरले असतीलही पण आमचा हेतू चुकीचा होता असं कुणीही सांगू शकत नाही", असं अमित शाह म्हणाले. 

अमित शाह यांनी यावेळी यूपीएवरही निशाणा साधला. देशातील नागरिकांचा लोकशाहीवरील विश्वास डळमळीत होऊ लागला होता. पण मोदींची सत्ता येताच लोकशाही मजबूत झाली. देशात बहुपक्षीय लोकशाही यंत्रणा जवळपास कोलमडून पडण्याच्या पायरीवर होती. पण मोदी सरकारनं देशातील नागरिकांच्या मनात विश्वास प्राप्त केला आणि लोकशाही मजबूत करण्याचं काम केलं, असा दावा अमित शाह यांनी यावेळी केला. 

उत्तर प्रदेशात प्रचार रॅलीअमित शाह यांच्या उपस्थितीत आज लखनऊ येथे "सरकार बनाओ, अधिकार पाओ'' या बोधवाक्याखाली रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संजय निषाद आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह देखील सहभागी होणार आहेत. याशिवाय उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाय मौर्य आणि दिनेश शर्मा देखील उपस्थित राहणार आहेत. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपा