शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेशन सिंदूरच्या यशामुळे भारताचे जागतिक स्थान भक्कम; महत्त्वाच्या संस्थांमध्ये परदेशी पाहुण्यांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 10:02 IST

अमेरिकेने सर्वाधिक २४१ अभ्यागत पाठवले, गेल्यावर्षी ही संख्या १३१ होती.

नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरनंतर, भारताच्या सामर्थ्याचा दबदबा जगभरात दिसू लागला आहे. यामुळेच जगातील महत्त्वाच्या पाहुण्यांची संख्या वाढली आहे. जून २०२५ मध्ये देशातील १२३ महत्त्वाच्या आस्थापनांवर १,९६४ परदेशी पाहुणे आले. जून २०२४ मध्ये ही संख्या १,६१८ होती. अमेरिकेने सर्वाधिक २४१ अभ्यागत पाठवले, गेल्यावर्षी ही संख्या १३१ होती.

परदेशी पाहुण्यांनी भेटी दिलेल्या १२३ महत्त्वाच्या आस्थापनांना भेट देण्यासाठी गृह मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागते, जी सखोल चौकशीनंतर दिली जाते. या भेटी देशाचा विकास आणि ताकद दाखविण्याचे राजनैतिक माध्यम आहेत.

कोणत्या देशाला कशात आहे रस? 

अमेरिका: अवकाश, डीआरडीओ, संरक्षण खरेदी आणि पुरवठा, वित्त, मानव संसाधन, पेट्रोलियम. 

रशिया : अणुऊर्जा, वित्त, संरक्षण खरेदी आणि पुरवठा, डीआरडीओ, पेट्रोलियम, जलवाहतूक आणि पोलाद. 

चीन: पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, जलवाहतूक आणि बंदरे, रसायने आणि खते. 

जपान, फ्रान्स आणि व्हिएतनाम: बंदरे, अवजड उद्योग, अणुऊर्जा, रसायने आणि खते, अवकाश.

किती जण कुठे गेले? 

३५४ जणांची संरक्षण खरेदी व पुरवठा विभागाला भेट. 

३०१ जणांची पेट्रोलियम- नैसर्गिक वायू मंत्रालयाला भेट दिली. 

२७९ जणांची अर्थ मंत्रालयाशी संबंधित विभागांना भेट. 

२६८ जणांना बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्रालयात रस. 

१९४ दिली भेट. जणांनी डीआरडीओला

या देशांच्या पाहुण्यांचाही समावेश : भारतातील प्रमुख संस्थांना भेट देणाऱ्या देशांत रशिया (१८९), जपान (१६०), फ्रान्स (१००), व्हिएतमान (९७), चीन (५२), उत्तर कोरिया (२०), दक्षिण कोरिया (६३), श्रीलंका (२२), मालदीव (२), बांगलादेश (१), म्यानमार (३), इराण (५) व तुर्कस्तान (६) यांचा समावेश आहे.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतAmericaअमेरिका