शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

देशातील १३ काेटी लाेकांची गरिबी हटली; नीति आयाेगाचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 12:40 IST

नीति आयाेगाचा अहवाल, ग्रामीण भागात सर्वाधिक सुधारणा

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारताने पाच वर्षांमध्ये १३.५ काेटी लाेकांना बहुआयामी गरिबीतून बाहेर काढले आहे. नीति आयाेगाने सादर केलेल्या एका अहवालातून याबाबत माहिती देण्यात आली आहे. देशात गरिबांची संख्या ९.८९ टक्क्यांनी घटल्याचे अहवालात म्हटले आहे.

आयाेगाच्या उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी हा अहवाल सादर केला. भारताने वर्ष २०१५ ते २०१९ या पाच वर्षांमध्ये १३.५ काेटी लाेकांना बहुआयामी गरिबीतून काढले आहे. २०१५ मध्ये गरिबांची संख्या २४.८५ टक्के हाेती. ती २०१९-२१ यादरम्यान १४.९६ टक्क्यांवर आली, असे अहवालात म्हटले आहे. ग्रामीण क्षेत्रात गरिबांच्या लाेकसंख्येत सर्वाधिक घट आली आहे.  स्वच्छता, पाेषण, पेयजल, वीज, घरगुती गॅसचा पुरवठा सुधारल्यामुळे परिस्थिती बदलल्याचे म्हटले आहे.

‘बहुआयामी गरिबी’ म्हणजे काय?आराेग्य, शिक्षण आणि राहणीमान या तीन घटकांवरून गरिबीचे माेजमाप करण्यात येते. त्यांना सातत्यशील विकास उद्दिष्टांसाेबत जुळलेल्या १२ घटकांद्वारे दर्शविण्यात आले आहे. 

टॅग्स :NIti Ayogनिती आयोगNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत