शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

देशातील १३ काेटी लाेकांची गरिबी हटली; नीति आयाेगाचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 12:40 IST

नीति आयाेगाचा अहवाल, ग्रामीण भागात सर्वाधिक सुधारणा

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारताने पाच वर्षांमध्ये १३.५ काेटी लाेकांना बहुआयामी गरिबीतून बाहेर काढले आहे. नीति आयाेगाने सादर केलेल्या एका अहवालातून याबाबत माहिती देण्यात आली आहे. देशात गरिबांची संख्या ९.८९ टक्क्यांनी घटल्याचे अहवालात म्हटले आहे.

आयाेगाच्या उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी हा अहवाल सादर केला. भारताने वर्ष २०१५ ते २०१९ या पाच वर्षांमध्ये १३.५ काेटी लाेकांना बहुआयामी गरिबीतून काढले आहे. २०१५ मध्ये गरिबांची संख्या २४.८५ टक्के हाेती. ती २०१९-२१ यादरम्यान १४.९६ टक्क्यांवर आली, असे अहवालात म्हटले आहे. ग्रामीण क्षेत्रात गरिबांच्या लाेकसंख्येत सर्वाधिक घट आली आहे.  स्वच्छता, पाेषण, पेयजल, वीज, घरगुती गॅसचा पुरवठा सुधारल्यामुळे परिस्थिती बदलल्याचे म्हटले आहे.

‘बहुआयामी गरिबी’ म्हणजे काय?आराेग्य, शिक्षण आणि राहणीमान या तीन घटकांवरून गरिबीचे माेजमाप करण्यात येते. त्यांना सातत्यशील विकास उद्दिष्टांसाेबत जुळलेल्या १२ घटकांद्वारे दर्शविण्यात आले आहे. 

टॅग्स :NIti Ayogनिती आयोगNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत