शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
4
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
5
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
6
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
7
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
8
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
9
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
10
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
11
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
12
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
13
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
14
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
15
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
16
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
17
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
18
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
19
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
20
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड

सर्वाधिक प्लास्टिकचे प्रदूषण करणारा देश, भारताच्या नावे विक्रम, पण अभिमान कसा बाळगणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 07:34 IST

जगातील एकूण प्लास्टिक कचऱ्यापैकी ६९ टक्के कचऱ्याच्या निर्मितीसाठी २० टक्के देश जबाबदार आहेत.

नवी दिल्ली: सरकारी उदासीनता आणि नागरिकांचे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे भारताच्या नावे एक विक्रम जमा झाला आहे परंतु त्याचा अभिमान कुणालाही बाळगता येणार नाही. भारत आजच्या घडीला जगातला सर्वात मोठा प्लास्टिकचे प्रदूषण करणारा देश बनला आहे.

भारतात दरवर्षी ९३ कोटी टन इतका प्लास्टिकचा कचरा निर्माण होतो. जगातील सर्वाधिक म्हणजेच एक पंचमांश प्लास्टिकचा कचरा भारतात निर्माण होतो. याबाबतीत नायजेरिया दुसऱ्या तर इंडोनेशिया तिसऱ्या स्थानी आहे. नेचर या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. ०.१२ किलो इतका कचरा भारतातील प्रत्येक व्यक्ती दरदिवशी तयार करतो.

जगातील एकूण प्लास्टिक कचऱ्यापैकी ६९ टक्के कचऱ्याच्या निर्मितीसाठी २० टक्के देश जबाबदार आहेत. २० पैकी ४ देश कमी उत्पन्न गटातील आहेत. ९ देश निम्न मध्यम उत्पन्न गटातील, ७ देश उच्च मध्यम उत्पन्न गटालीत आहेत. उच्च उत्पन्न गटातील देशही मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या कचऱ्याची निर्मिती करतात. परंतु यातील एकही देश प्लास्टिकचे प्रदूषण करणाऱ्या देशांच्या यादीत नाही. 

पाहणीतून काय समोर आले?

इंग्लंडमधील इप्सोस आणि ग्लोबल कॉमन अलायन्स यांनी केलेल्या सर्व्हेक्षणात प्रत्येक पाच पैकी तीन व्यक्त्तींनी असे सांगितले की, पर्यावरणाच्या रक्षणासाठी सरकारकडून पुरेसे प्रयत्न केले जात आहेत. २० देशांमधील एक हजार जणांची मते या पाहणीत जाणून घेतली.

९०% स्थतीबाबत वितीत आह ८०% भारतीयांना असे वाटते की, प्रदूषणाचे गंभीर नुकसान होण्यासाठी कारणीभूत ठरणारे लोक तसेच उद्योगसमूहांविरोधात कारवाई झाली पाहिजे. जणांना वाटते की, या ७३% टप्प्यावर प्रदूषण थांबवले नाही तर भविष्यात होणारे दुष्परिणाम टाळता येणार नाहीत. स्थिती हाताबाहेर निघून जाईल. ५७% विहान असताना काच्या मदतीने प्रदूषणावर मात करता येईल परंतु लोकांनी जीवनशैलीत बदल करणे तितकेच गरजेचे आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीIndiaभारत