शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

चीनसोबतचा तणाव सलोख्याने निवळण्याची आशा -नरवणे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 3:50 AM

जनरल नरवणे १५ जानेवारी या लष्कर दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कोणताही प्रसंग निर्माण झाल्यास त्याला हाताळण्यास भारतीय लष्कर पूर्णपणे तयार आ

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : लडाखमध्ये चीनसोबत निर्माण झालेला लष्करी तणाव ‘परस्परांच्या आणि समान सुरक्षेवर’ आधारीत चर्चेतून सलोख्याने दूर होईल अशी आशा लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी मंगळवारी व्यक्त केली. नरवणे म्हणाले, चीन आणि पाकिस्तान यांच्या संगनमताने भारताला निर्माण झालेला धोका हा केवळ सदिच्छेने दूर होऊ शकत नाही.

जनरल नरवणे १५ जानेवारी या लष्कर दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कोणताही प्रसंग निर्माण झाल्यास त्याला हाताळण्यास भारतीय लष्कर पूर्णपणे तयार आहे, असे जनरल नरवणे यांनी स्पष्ट केले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर वाढत चाललेल्या सुरक्षा आव्हानांबद्दल बोलताना नरवणे यांनी उत्तरेकडील सीमांवर लष्करी तुकड्यांची फेररचना करण्याची गरज असल्याची जाणीव झाली आणि त्यामुळे चीनला लागून असलेल्या सीमांवर पुरेसा भर म्हणून पावले उचलण्यात आली आहेत, असे सांगितले. संवाद आणि चर्चा या माध्यमांतून आम्ही सलोख्याने प्रश्न सोडवू अशी मला खात्री आहे. सकारात्मक परिस्थितीची मला खूपच खात्री आहे. परंतु, कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यास आम्ही तयार आहोत, असे ते म्हणाले. भारतीय सैन्य फक्त लडाखमध्येच नाही तर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अत्यंत उच्च दर्जाची सावधगिरी राखून आहे, असे नरवणे म्हणाले.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतIndian Armyभारतीय जवान