शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

संसदेत राहुल गांधी आक्रमक, मॉब लिंचिंगवरुन सरकारला विचारला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 12:57 PM

संसदेतील पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच टीडीपीने मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. या प्रस्तावावेळी राहुल गांधींनी केलेले भाषण देशभरात चर्चेचा विषय ठरले. मात्र,

नवी दिल्ली - संसदेतील पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच टीडीपीने मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. या प्रस्तावावेळी राहुल गांधींनी केलेले भाषण देशभरात चर्चेचा विषय ठरले. मात्र, एनडीएने 325 मते घेऊन विश्वासदर्शक ठराव जिंकला. तरीही सत्ताधारी मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांमध्ये आक्रोश पाहायला मिळत आहे. त्यामुळेच आजही संसेदबाहेर टीडीपीने मोदी सरकारविरुद्ध नारेबाजी करत आंदोलन सुरू केले आहे. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी अलवर मॉब लिंचिंगप्रकरणावरुन सरकारला जाब विचारला आहे. अलवर जमाव हत्याकांडप्रकरणातील मृत अकबर खानला केवळ 6 किमी अंतरावरील रुग्णालयात दाखल करण्यासाठी 3 तास का लागले असा प्रश्नही राहुल यांनी उपस्थित केला.

 

अविश्वास प्रस्तावानंतर आज पुन्हा लोकसभेत खासदारांचा गोंधळ सुरू झाला आहे. संसदेतील राहुल गांधींच्या असभ्य वर्तनाबद्दल सत्ताधिकाऱ्यांकडून राहुल यांना लक्ष्य करण्यात येत आहे. तर, विरोधी पक्षांकडून मोदी सरकारवर टीकास्त्र सुरु आहे. टीडीपी खासदारांनी लोकसभा सभागृहाबाहेर सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी जयदेव गल्ला यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे काहीही बदलले नसल्याचे म्हटले. तर विपक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही सरकारवर टीका करताना, सरकार देशहित नसलेल्या कृत्यांचे समर्थन करत असल्याचा आरोप खर्गे यांनी केला आहे. तसेच काँग्रेस खासदारांनीही बेरोजगारीच्या समस्येवरुन संसदेबाहेर मोदी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. दरम्यान, सभागृहात मॉब लिंचिंग, तीन तलाक, आरटीआय संशोधन यांसह आदि विधेयकांवरुन गोंधळ होण्याची शक्यता आहे.

 

टीडीपी खासदार

 

टॅग्स :Loksabhaलोकसभाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी