शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

मोठा दिलासा! अखेर देशमुख, मलिकांची मागणी मान्य; बहुमत चाचणीला हजर राहण्याची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 21:35 IST

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना बहुमत चाचणीसाठी विधिमंडळात हजर राहण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाने दिली आहे.

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्याी यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीसाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी किमान बहुमत चाचणीसाठी तरी विधिमंडळात हजर राहता यावे, यासाठी परवानगी देण्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. दोन्ही नेत्यांची ही मागणी मान्यत करण्यात आली आहे. 

मनी लाँड्रिगप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बहुमत चाचणीत मतदान करण्यासाठी सोडण्यात यावे, अशी मागणी मलिक आणि देशमुख यांनी केली आहे.  शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ३५ हून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आठवडाभरापासून राज्यातील राजकीय संघर्ष पराकोटीला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. यातच राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. 

अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी सुरुवातीला राज्यसभा निवडणुकीसाठी परवानगी मिळावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालायाने याला नकार दिला. त्यानंतर पुन्हा एकदा विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करता यावे, यासाठीही उच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. मात्र, पुन्हा दुसऱ्यांदा उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली होती. आता राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात बहुमत चाचणीसाठी उपस्थित राहता यावे, यासाठी विनंती याचिका अर्ज दाखल केला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाने या दोन्ही नेत्यांना दिलासा देत विधिमंडळात उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली आहे.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयAnil Deshmukhअनिल देशमुखnawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेस