शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
5
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
6
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
7
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
8
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
9
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
10
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
11
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
12
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
13
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
14
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
15
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
16
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
17
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
18
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
19
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
20
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

Video : शाळेसाठी विद्यार्थ्यांना करावा लागतो जीवघेणा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 09:47 IST

मध्य प्रदेशच्या दमोहमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतो.

दमोह - मध्य प्रदेशच्या दमोहमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतो. सरकारी शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना नदीवर पूल नसल्यामुळे रोज जीव धोक्यात घालून नदी ओलांडून शाळेत जावे लागत आहे. 

विद्यार्थ्यांना या जीवघेण्या प्रवासाबाबत विचारलं असता पावसाळ्यात शाळेत जाण्यासाठी नदीवर पूल नसल्यामुळे असंख्य अडचणी येत असल्याचं त्यांनी सांगितलं. नदीतील पाण्याचा प्रवाह हा वेगात असल्याने नदी पार करणं ही एक मोठी समस्या असते. त्यामुळे कित्येकदा विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही. परिणामी या सर्व गोष्टीचा फटका हा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर बसतो आणि त्याचं शैक्षणिक नुकसान होतं. 

विद्यार्थ्यांना होणाऱ्या या त्रासामुळे शाळेच्या मुख्याध्यापकांनी ही समस्या लवकर सोडवावी यासाठी जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहीलं आहे. नदीवरील पूलाबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारलं असता ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पूलाच्या बांधकामाला उशीर होत असल्याचं सांगितलं जातं. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशSchoolशाळाriverनदीStudentविद्यार्थी