शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Sonia Gandhi: "फेसबुक-ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे लोकशाहीला धोका"- सोनिया गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 12:59 IST

Sonia Gandhi: ''राजकीय पक्ष फेसबुक आणि ट्विटरसारख्या जागतिक कंपन्यांचा वापर पॉलेटीकल नरेटीव्ह सेट करण्यासाठी करत आहेत."

नवी दिल्ली: काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे लोकशाही हॅक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. बुधवारी लोकसभेत बोलताना सोनिया गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय मांडणीचा मुद्दा उपस्थित केला. ''सोशल मीडियाचा वापर करुन आपली लोकशाही हॅक करण्याचा प्रयत्न होतोय,'' असं सोनिया गांधी म्हणाल्या. 

काँग्रेस अध्यक्षा पुढे म्हणतात, ''राजकीय पक्ष फेसबुक आणि ट्विटरसारख्या जागतिक कंपन्यांचा वापर पॉलेटीकल नरेटीव्ह सेट करण्यासाठी करत आहेत. या सोशल मीडिया कंपन्या सर्व पक्षांना समान संधी देत ​​नसल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. सत्तेच्या संगनमताने फेसबुकद्वारे ज्या प्रकारे सामाजिक सौहार्द बिघडवले जात आहे, ते आपल्या लोकशाहीसाठी घातक आहे'', असं सोनिया गांधी म्हणाल्या. 

त्या पुढे म्हणाल्या की, ''जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या निवडणुकीत फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा हस्तक्षेप दिसून आला आहे. मी हा प्रभाव आणि हस्तक्षेप संपवण्याची सरकारला विनंती करते. माझे मत पक्ष आणि राजकारणाच्या पलीकडे आहे. सत्तेत कोणीही असो, आपण आपली लोकशाही आणि सामाजिक सौहार्द जपले पाहिजे. या सोशल साईटवरुन तरुण आणि वृद्धांची मने द्वेषाने भरली जात आहेत,'' असंही त्या म्हणाल्या.

काँग्रेसच्या पाच प्रदेशाध्यक्षांवर कारवाईनुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पंजाबमध्ये काँग्रेसला आपली सत्ता राखता आली नाही, तर इतर राज्यातही भाजपने काँग्रेसची दयनीय अवस्था केली. या पराभवानंतर सोनिया गांधी यांनी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक घेऊन पराभवाच्या कारणांचा आढावा घेण्यासोबतच पाचही राज्यांच्या अध्यक्षांकडून राजीनामा मागितला आहे. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसFacebookफेसबुकTwitterट्विटर