शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

'कधी कधी मोठी झेप घेण्यासाठी एक पाऊल मागे जावे लागते'; भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे सूचक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 21:40 IST

महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले.

इंदौर : महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करता न आल्याने भाजपाला विरोधात बसावे लागणार आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांनी कधी कधी मोठी झेप घेण्यासाठी एक पाऊल मागे जावे लागते असे सूचक वक्तव्य केले आहे. तसेच महाराष्ट्रात विचारसरणी न जुऴणाऱ्या पक्षांची आघाडी असल्याची टीका केली आहे. 

महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले. यावर त्यांनी महाराष्ट्रात वैचारिकदृष्ट्या न जुळणाऱ्या पक्षांची युती होत आहे. हे सरकार कसे टिकेल?  राज्यात विकास कामे होतील का? हे प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहेत. सध्या आम्हाला या प्रश्नांवर प्रतिक्रिया द्यायची नाहीय. त्यांची आघाडी अस्थिर करण्यापेक्षा आम्ही त्यांना आशीर्वादच देऊ, असा टोलाही विजयवर्गीय यांनी लगावला आहे. 

महाराष्ट्रात विचारसरणी न जुऴणाऱ्या पक्षांची आघाडी केल्याच्या टीकेवरून पीडीपी सोबतच्या सरकारबाबत छेडले असता त्यांनी भाजपानेही वैचारिकदृष्ट्या विरोधी पक्षाशी युती केल्याचे मान्य केले. पण आमचे लक्ष्य पूर्वनियोजित होते. 370 कलमावर अजेंडा ठेवूनही आम्ही पीडीपीसोबत गेलो. ही तडजोड का केली हे आता स्पष्ट झाले आहे, असे सांगितले. 

याचबरोबर त्यांनी कधी कधी दोन पावले पुढे जाण्यासाठी एक पाऊल मागे टाकावे लागते असेही म्हटले आहे.  

 

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस