शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

गलवानमधील तणाव निवळण्याचे संकेत? फॉरवर्ड पोस्टवरून चिनी सैनिक आणि वाहनांची माघार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 5:13 PM

दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी २२ जून रोजी कोअर कमांडर स्तरावरील चर्चा झाली होती. त्यावेळी चीनने फॉरवर्ड पोस्टवर तैनात असलेल्या आपल्या जवानांना मागे हटवण्याचे आश्वासन दिले होते.

ठळक मुद्देपूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये दीर्घकाळापासून तणावाचे वातावरण १५ जून रोजी गलवान खोऱ्यात तणाव विकोपाला जाऊन दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झाली होती हिंसक झटापटया घटनेनंतर दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला होता. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये कोअर कामांडर झाली होती स्तरावरील चर्चा

नवी दिल्ली - लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे सध्या देशात चिंतेचे वातावरण आहे. गेले काही दिवस येथील परिस्थितीविषयी चिंता वाढवणाऱ्या नवनव्या घडामोडी घडत असताना तणाव निवळण्याच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण अशी माहिती आज समोर आली आले. चीनने गलवान खोऱ्यातील फॉरवर्ड पोस्टवरून आपले सैनिक आणि वाहने हटवून मागे घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी २२ जून रोजी कोअर कमांडर स्तरावरील चर्चा झाली होती. त्यावेळी चीनने फॉरवर्ड पोस्टवर तैनात असलेल्या आपल्या जवानांना मागे हटवण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनानुसार आज चीनने आपल्या काही सैनिक आणि वाहनांना मागे घेतले आहे.  दरम्यान, उपग्रहांच्या माध्यमातून मिळालेल्या फोटोंमधून चीनने फॉरवर्ड पोस्टवरून माघार घेतली असल्याचे समोर आले होते.

पूर्व लडाखमध्येभारत आणि चीनच्या सैन्यामध्ये दीर्घकाळापासून तणावाचे वातावरण आहे. दरम्यान १५ जून रोजी गलवान खोऱ्यात तणाव विकोपाला जाऊन दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली होती. त्यात भारताच्या २० जवानांना वीरमरण आले होते. तर चीनचे ४० सैनिक मारले गेले होते. मात्र चीनने या चकमकीत मारल्या गेलेल्या आपल्या सैनिकांचा आकडा अद्याप जाहीर केलेला नाही.  

या घटनेनंतर दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला होता. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये कोअर कामांडर स्तरावरील चर्चा झाली होती. त्यात चिनी सैन्याच्या माघारीचा मुद्दा लावून धरण्यात आला होता. त्यानंतर चीनने सध्या असलेल्या ठिकाणावरून सैनिक मागे हटवले जातील, असे आश्वासन दिले होते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

योगगुरू ते उद्योगगुरू! एकेकाळी सायकलवरून विकायचे च्यवनप्राश, आता करतात अब्जावधीची उलाढाल

coronavirus: वृद्ध आणि आजारी व्यक्तींनंतर आता कोरोना करतोय तरुणांना टार्गेट, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना

गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

 

टॅग्स :ladakhलडाखIndiaभारतIndian Armyभारतीय जवानchinaचीन