शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

भयानक... कोरोनाबाधित होता तरीही केला प्रवास, इतरांनाही टाकले संकटात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 3:54 PM

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात 1 लाख 1 हजार 139 कोरोनाग्रस्त आहेत. 58 हजार 802 रुग्णांवर उपचार सुरू असून 39 हजार 173 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे 3163 जणांचा मृत्यू झाला आहे.

देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सोमवारपासून सुरू झाला असून तो ३१ मेपर्यंत राहील. यात केंद्र सरकारने फक्त कंटेनमेंट झोनपर्यंतच कडक निर्बंध मर्यादित केले होते. तसेच मजुरांना सुरक्षितरित्या आपापल्या घरी पोहचता यावे यासाठी शासनाकडून विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. तरीही काही लोक भीतीपोटी चालतच घरचा रस्ता गाठत आहेत. अशात रस्त्यात अनेकांना मोठ्या संकाटाचा सामना करावा लागला. विशेष ट्रेन सुरू होण्यापूर्वी काही ट्रकमधून, काही कारमधून, काही मोटरसायकलवरून जाताना दिसत आहेत.  

मुंबईतील वांद्रे येथे काम करणाऱ्या एका युवकासोबत घरी जात असताना एक विचित्र प्रकार घडला. दुचाकीवरून गावी जात असताना त्याचा अपघात झाला. मुंबईवरून तो उत्तर प्रदेशाताली बांदा येथे जात होता. जवळजवळ 1000 किमीहून जास्त अंतर पार केल्यानंतर त्याचा अपघात झाला. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले गेले. त्याचदरम्यान त्याच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. त्यात तो कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले. ही बाब समोर येताच आता चिंता अजून वाढली आहे. प्रवासादरम्यान हा व्यक्ती ज्या-ज्या व्यक्तीच्या संपर्कात आला होता. त्या-त्या व्यक्तींचा आता शोध सुरू आहे.

देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 1264 झाली आहे. सोमवारी 4629 नवीन रुग्ण वाढले. आतापर्यंत 39 हजार 234 रुग्ण बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, रुग्णांचा बरा होण्याचा दर वाढून 38.29% झाला आहे. देशात 1 लाख लोकसंख्येमागे 7.1 कोरोना रुग्णांची संख्या आहे. ही आकडेवारी covid19india.org आणि राज्य सरकारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात 1 लाख 1 हजार 139 कोरोनाग्रस्त आहेत. 58 हजार 802 रुग्णांवर उपचार सुरू असून 39 हजार 173 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे 3163 जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस