शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

... अन्यथा देशामध्ये केवळ मुडद्यांचं राज्य राहिल; संजय राऊत यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 12:48 IST

Coronavirus In India : राजकारण सोडूनच काम केलं पाहिजे, संजय राऊत यांचा सल्ला

ठळक मुद्दे राजकारण सोडूनच काम केलं पाहिजे, संजय राऊत यांचा सल्लासर्वोच्च न्यायालय सक्रिय झालंय ही चांगली बाब, राऊत यांचं वक्तव्य

देशात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवरही ताण येत आहे. देशातील परिस्थितीवरून सर्वोच्च न्यायालयानंदेखील केंद्र सरकारला फटकारलं होतं. तसंच काही सूचनाही केल्या होत्या. देशातील कोरोनाच्या एकंदरीत परिस्थितीवरुन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली. "सध्या राष्ट्रीय स्तरावरील आपलत्ती आहे. केंद्र सरकार त्याकडे गांभीर्यानं पाहत नसेल किंवा त्यांचं नियंत्रणही सुटलं आहे. हा राष्ट्रीय प्रश्न समजून सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय स्तरावर एक समिती नेमायला हवी. ती समिती यावरच काम करेल आणि त्यामुळे कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही. केंद्राकडून याचं नियंत्रण होणं आवश्यक आहे. राजकारण सोडूनच काम केलं तर हा देश वाचेल, अन्यथा या देशात फक्त मुडद्यांचं राज्य राहिल," असा इशारा राऊत यांनी दिला. "सर्वोच्च न्यायालय सक्रिय झालंय ही चांगली बाब आहे. त्यांनी यापूर्वीच सक्रिय व्हायला हवं होतं. आज अनेक राज्यांची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. महाराष्ट्र लढतोय, झगडतोय आणि संघर्षही करतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाथाी अनेक योजना आखण्यात आल्या असून राज्याला ज्या प्रमाणात लसींचा पुरवठा होणं आवश्यक आहे तो झाला पाहिजे. गेल्या काही दिवसांपासून लसीकरण केंद्रे बंद आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचं निवेदन ऐका, त्यातील वेदना समजतील. सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं आहे, पण फटकारून काय करणाऱ?," असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतSupreme Courtसर्वोच्च न्यायालयShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊत