शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

‘यास’च्या तडाख्याने बेघर निवाऱ्याच्या शोधात, सरकारच्या मदतीची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 9:25 AM

cyclone yaas: यास चक्रीवादळाच्या तडाख्याने बुधवारी पश्चिम बंगाल व ओडिशा या राज्यांमध्ये हजारो लोक बेघर झाले असून, ते आता निवाऱ्याच्या शोधात आहेत.

कोलकाता : यास चक्रीवादळाच्या तडाख्याने बुधवारी पश्चिम बंगाल व ओडिशा या राज्यांमध्ये हजारो लोक बेघर झाले असून, ते आता निवाऱ्याच्या शोधात आहेत. पश्चिम बंगालमध्ये तीन लाख घरांचे नुकसान झाले असून, या स्थितीने हवालदिल झालेले लोक आता केंद्र व राज्य सरकारकडून मदतीची वाट पाहात आहेत.पश्चिम बंगालमध्ये मिदनापूर जिल्हा तसेच शंकरपूर या भागांना यास वादळाचा सर्वाधिक तडाखा बसला. तेथील असंख्य वृक्ष व विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला असून तो आणखी काही दिवस सुरू होण्याची शक्यता नाही. या भागामध्ये चक्रीवादळामुळे घरे उद्ध्वस्त झाल्याने जे लोक बेघर झाले आहेत ते एकतर आपल्या नातेवाइकांच्या घरी राहायला गेले आहेत किंवा अक्षरश: रस्त्यावर राहात आहेत. शंकरपूर येथील रहिवासी असलेल्या पुतुल याने सांगितले की, यास चक्रीवादळामुळे आलेल्या पुरात माझे घर वाहून गेले. 

अनेक गावे पुराच्या वेढ्यात पश्चिम बंगालमधील मिदनापूर  व शंकरपूरप्रमाणेच यास चक्रीवादळाने बंकुरा, दक्षिण २४ परगणा, झारग्राम या जिल्ह्यांनाही तडाखा दिला आहे. तेथील सुमारे १,१०० गावे पुराच्या पाण्याने वेढली आहेत. त्या भागात सुमारे ५० हजार लोक बेघर झाले आहेत. यास वादळाचा काही प्रभाव गुरुवारीही शिल्लक होता. या दिवशी कोलकाता, पूर्व आणि पश्चिम मिदनापूर, हावडा, हुगळी उत्तर, दक्षिण २४ परगणा, मुशिराबाद येथे पाऊस पडला.

टॅग्स :cycloneचक्रीवादळwest bengalपश्चिम बंगालOdishaओदिशा