शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

देशातील शाळा चार जानेवारीपासून सुरू करा; सीआयएससीईने पाठवले राज्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2020 2:44 AM

कोरोना महामारीमुळे मार्च २०२० पासून देशातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

एस. के. गुप्तानवी दिल्ली : कौन्सिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (सीआयएससीई) बोर्ड परीक्षांची अंतिम तयारीच्या पार्श्वभूमीवर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ४ जानेवारी, २०२१ पासून शाळा पुन्हा सुरू करण्याचा आग्रह केला आहे. 

परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सचिव गैरी अराथून यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, आम्ही सगळी राज्ये, केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन केले की, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार करावा. मुख्य निवडणूक आयुक्तांनाही आवाहन करण्यात आले आहे की, राज्यांत येत्या एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या निवडणुकांच्या तारखांची माहिती द्यावी. त्यातून बोर्ड परीक्षांमध्ये होणारी अडचण टाळता येईल.

गैरी अराथून म्हणाले की, कोरोना महामारीमुळे मार्च २०२० पासून देशातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. मोजक्या राज्यांनी त्या पुन्हा सुरू केल्या. हिमाचल प्रदेशने शाळा, महाविद्यालयांसह सगळ्या शैक्षणिक संस्था ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याची घोषणा केली होती. दिल्लीचे उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, जोपर्यंत कोरोना लस येत नाही तोपर्यंत राज्यात सगळ्या शाळा बंद राहतील. गैरी अराथून म्हणाले की, जर शाळा पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली जात असेल तर सुरक्षा नियमांचे आणि सरकारने घालून दिलेल्या एसओपीचे पालन करावे लागेल. शाळा पुन्हा सुरू झाल्यानंतर वेळेचा उपयोग प्रॅक्टिकल वर्क्स, प्रोजेक्ट वर्क्स आणि शंका निरसन सत्र आदींसाठी केला जाईल, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा