शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"आदिवासी नेत्याला CM पदावरून हटवणे अत्यंत दु:खद", हिमंता बिस्वा सरमा यांचा जेएमएम-काँग्रेसवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 22:59 IST

यासंदर्भात बोलताना, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी जेएमएम आणि काँग्रेसवर थेट निशाणा साधला आहे. ज्येष्ठ आदिवासी नेत्याला मुख्यमंत्रीपदावरून हटवणे अत्यंत दुःखद आहे. मला खात्री आहे की झारखंडची जनता या कृतीचा तीव्र निषेध करतील, असे हिमंता यांनी म्हटले आहे.

झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडीने बुधवारी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची नेता म्हणून निवड केली असून, त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून आता राजकारण तापताना दिसत आहे. यासंदर्भात बोलताना, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी जेएमएम आणि काँग्रेसवर थेट निशाणा साधला आहे. ज्येष्ठ आदिवासी नेत्याला मुख्यमंत्रीपदावरून हटवणे अत्यंत दुःखद आहे. मला खात्री आहे की झारखंडची जनता या कृतीचा तीव्र निषेध करतील, असे हिमंता यांनी म्हटले आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे की, "झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस पक्षाकडून झारखंडमधील एका ज्येष्ठ आदिवासी नेत्याला मुख्यमंत्री पदावरून हटवणे अत्यंत दुःखद आहे. मला खात्री आहे की, झारखंडची जनता या कृतीचा तीव्र शब्दात निषेध करेल आणि हे दृढतेने नाकारेल."

तत्पूर्वी, विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी सत्ताबदलावर काहीशी नाराजी व्यक्त केली. मात्र, नंतर हेमंत सोरेन यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली.

हेमंत सोरेन यांना काही महिन्यांपूर्वी मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली होती. तत्पूर्वी, त्यांनी ३१ मे रोजी अटकेची कारवाई होण्यापूर्वीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, नुकताच कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची तुरुंगातून मुक्तता झाली आहे. आता ते तिसऱ्यांदा झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ते झारखंडचे तेरावे मुख्यमंत्री असतील. १५ नोव्हेंबर २००० रोजी बिहारचे विभाजन करून झारखंड या नव्या राज्याची निर्मिती करण्यात आली होती.

 

टॅग्स :Jharkhandझारखंडcongressकाँग्रेसChief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपा